शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

पावसाळ्यात प्रवाशी सुरएसटीच्या ताफ्यात गळक्या बस

By admin | Updated: June 22, 2015 00:20 IST

सोमनाथ खताळ , बीड क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत.

सोमनाथ खताळ , बीड

क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत. खराब वायपर, तुटलेल्या खिडक्या आणि गळक्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.जिल्ह्यात धावणाऱ्या ५०० बसगाड्यांपैकी ४० टक्के बसगाड्या गळक्या असून त्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. तिकीटात भरमसाठ वाढ करूनही प्रवाशांना अपेक्षेप्रमाणे सोयी-सुविधा मिळत नसल्याची प्रवाशांमधून ओरड आहे. बसगाड्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.आदेशाला केराची टोपलीपावसाळा सुरू होण्यापूर्वीच वायफर दुरूस्त करावेत, योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश मध्यवर्ती कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाला दिलेले आहेत, मात्र याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.खिडक्याही झाल्यात ‘लॉक’अनेक बसगाड्यांमधील खिडक्या मागे-पुढे सरकत नाहीत. त्या ‘लॉक’ झालेल्या आढळल्या. तर काही बसगाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. या नादुरूस्त खिडक्यांमुळे पावसाचे पाणी आत येते आणि प्रवाशांना भिजावे लागते.ग्रामीण भागातील गाड्यांना ग्रहणग्रामीण भागात जाणाऱ्या बसगाड्या तर नेहमीच कुठल्या ना कुठल्या समस्येत अडकलेल्या आहेत. ग्रामीण प्रवाशांकडूनच एसटीला जादा उत्पन्न मिळते, मात्र दुर्दैव असे की याच प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, हे वास्तव आहे.खराब रस्तेच कारणीभूतबसगाड्या खराब होण्यास महामंडळच जबाबदार आहे, असे नाही. या गाड्या खराब होण्यासाठी कारण आहे ते खराब रस्ते. सा.बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक गावांना जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. मात्र, प्रवाशांच्या खातर हीच एसटी ‘दणक्या’त प्रवासी आणते, आणि नेते.या दणक्यांमुळेच एसटी खिळखिळी होते आणि एसटीचे पार्ट तुटतात. खराब रस्त्यांमुळे अनेक गावांत बसगाडीच गेलेली नाही.