शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात प्रवाशी सुरएसटीच्या ताफ्यात गळक्या बस

By admin | Updated: June 22, 2015 00:20 IST

सोमनाथ खताळ , बीड क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत.

सोमनाथ खताळ , बीड

क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत. खराब वायपर, तुटलेल्या खिडक्या आणि गळक्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.जिल्ह्यात धावणाऱ्या ५०० बसगाड्यांपैकी ४० टक्के बसगाड्या गळक्या असून त्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. तिकीटात भरमसाठ वाढ करूनही प्रवाशांना अपेक्षेप्रमाणे सोयी-सुविधा मिळत नसल्याची प्रवाशांमधून ओरड आहे. बसगाड्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.आदेशाला केराची टोपलीपावसाळा सुरू होण्यापूर्वीच वायफर दुरूस्त करावेत, योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश मध्यवर्ती कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाला दिलेले आहेत, मात्र याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.खिडक्याही झाल्यात ‘लॉक’अनेक बसगाड्यांमधील खिडक्या मागे-पुढे सरकत नाहीत. त्या ‘लॉक’ झालेल्या आढळल्या. तर काही बसगाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. या नादुरूस्त खिडक्यांमुळे पावसाचे पाणी आत येते आणि प्रवाशांना भिजावे लागते.ग्रामीण भागातील गाड्यांना ग्रहणग्रामीण भागात जाणाऱ्या बसगाड्या तर नेहमीच कुठल्या ना कुठल्या समस्येत अडकलेल्या आहेत. ग्रामीण प्रवाशांकडूनच एसटीला जादा उत्पन्न मिळते, मात्र दुर्दैव असे की याच प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, हे वास्तव आहे.खराब रस्तेच कारणीभूतबसगाड्या खराब होण्यास महामंडळच जबाबदार आहे, असे नाही. या गाड्या खराब होण्यासाठी कारण आहे ते खराब रस्ते. सा.बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक गावांना जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. मात्र, प्रवाशांच्या खातर हीच एसटी ‘दणक्या’त प्रवासी आणते, आणि नेते.या दणक्यांमुळेच एसटी खिळखिळी होते आणि एसटीचे पार्ट तुटतात. खराब रस्त्यांमुळे अनेक गावांत बसगाडीच गेलेली नाही.