शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

By admin | Updated: May 6, 2015 00:30 IST

लातूर : सलग दुसऱ्या दिवशीही लातूर जिल्ह्यास अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले.

लातूर : सलग दुसऱ्या दिवशीही लातूर जिल्ह्यास अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. लातूर शहरात मळवटी रोड, इक्बाल नगर, सिद्धेश्वर वेस, देशपांडे गल्ली, रत्नापूर चौक, नांदेड नाका, शाहू चौक, साळे गल्ली, बौद्ध नगर, नाथ नगर, सनत नगर, बालाजी नगर भागांत अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली आहेत. तसेच या भागांत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. लातूर शहराच्या रिंग रोड बाहेरील वस्त्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर, उदगीर या तालुक्यांतही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)