शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१३ दिवसांच्या विश्रानंतर पाऊस

By admin | Updated: August 19, 2014 02:07 IST

हिंगोली : यंदाच्या खरीब हंगामात कशीबसी उवगवलेली पिके वाळू लागल्यानंतर सोमवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर बसलेल्या

हिंगोली : यंदाच्या खरीब हंगामात कशीबसी उवगवलेली पिके वाळू लागल्यानंतर सोमवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर बसलेल्या श्रावणधारामुळे पिकांना जीवदान मिळाले. जिल्ह्यात ५ आॅगस्ट रोजी शेवटचा पाऊस झाला होता. त्यानंतर उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडू लागले. उगवला तो दिवस सारखाच निघाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली. जवळपास १३ दिवस पावसाने पाठ फिरवल्याने खडकाळ जमिनीवरील पिकांचे कोवळी पाने करपली. परिणामी पिकांची वाढ खुंटली, रोगांची लागन झाली. ओलाव्याअभावी रोगप्रतिकारक शक्ती राहिली नाही. आधिच पावसाला आणि पेरणीला उशीर झाल्याने यंदा पावसात सातत्या राहीले नाही. लोखो रूपये घालून बसलेल्या उत्पादकांनी आत्महत्या सुरू केली. दरम्यान, अनेक नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर स्वातंक्षत्र्यदिनी मघा नक्षत्र उजाडले. सुरूवातीचे दोन दिवस कोरडे गेल्यानंतर गोकुळाष्टीमाच्या दिवशी दुपारी ४ वाजता पावसाचे पुन:रागमन झाले. दहीहंडीसाठी गोविंदाचा जल्लोष सुरू असताना श्रावणधारा बरसल्याने पिकांना वरदान मिळाले. जवळपास अर्धातास मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात झाला. गतवर्षी यावेळी ८९६ मिमी पाऊस झाला होता. यंदा १५८ मिमी पावसाच सरासरी थांबली आहे. (प्रतिनिधी)