शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सलग तिसºया दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:33 IST

जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. पावसाची भुरभुर तर तीन दिवसांपासून होत आहे. त्यात दोन दिवस अधून-मधून जोरदार पर्जन्यवृष्टीही झाली. विशेषत: रात्रीच्या वेळी पावसाने दोन दिवसही झोपडून काढले. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ व ३४ मिमी असा दोन दिवस पाऊस झाला. यामुळे सोयाबीनला फारसा फायदा होणार नाही. उडीद तर आधीच काढणीला आले आहेत. बºयाच ठिकाणी तर काढलेही आहेत. मूगही आता काही दिवसांतच काढणीत येणार आहेत. हलक्या जमिनीतील सोयाबीनची तर वाढ खुंटली होती. शिवाय झाडाची खालच्या भागातील पानेही वाळून जात होती. त्याचबरोबर शेंगाही कमीच लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या या पिकाला कितपत फायदा होईल, हे सांगणे अवघड आहे.कोरडेठाक असलेले नदी-नाले एकदाचे वाहते झाले, एवढेच समाधान. तर भिज पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने भूगर्भातील पाणीपातळी काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. मात्र एक-दोन वगळता इतर कोणत्याच ठिकाणचे लघुप्रकल्पही भरले नाहीत. त्यामुळे यंदा टंचाईचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. खरिपातील काही पिके तर आधीच हातची गेली आहेत. निदान रबीला तरी फायदा व्हावा, यासाठी आणखीही पावसाची गरज आहे.पोळा आनंदातचांगले पर्जन्य झाल्यामुळे पोळा मात्र आनंदात गेला आहे. दुष्काळी सावटामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांनी पावसाचे आगमन होताच पोळा धूमधडाक्यात साजरा केला. या पोळ्यात पावसासोबतच उत्साहही आल्याचे चित्र होते.मंडळनिहाय पाऊसहिंगोली-११, खांबाळा-१0, माळहिवरा-१२, सिरसम बु.-७, बासंबा-१८, नर्सी ना.-२६, डिग्रस-२९, कळमनुरी-५0, नांदापूर-२४, आखाडा बाळापूर-३४, डोंगरकडा-३३, वारंगा फाटा-३४, वाकोडी-१७, सेनगाव-७0, गोरेगाव-४0, आजेगाव-१२, साखरा-३३, पानकनेरगाव-१८, हत्त्ता-६६, वसमत-१५, हट्टा-४५, गिरगाव-२१, कुरुंदा-६९, टेंभूर्णी-१४, आंबा-६0, हयातनगर-१७, औंढा नागनाथ-६0, जवळा बाजार-४८, येहळेगाव-४६, साळणा-४५ मिमी असे मंडळनिहाय पर्जन्यमान आहे. तर जिल्ह्याची एकूण सरासरी ३४.४३ एवढी आहे.