शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

‘जलयुक्त’मुळे रबीची पिके बहरली

By admin | Updated: January 5, 2016 00:05 IST

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्याने धावडा भागात शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. विहिरींना पाणीच नसल्याने रबीची लागवड करणे अवघड बनले होते. मात्र राज्यशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू करून नदी नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्याचा नवीन उपक्रम सुरू केला असुन या मतदार संघात आ. संतोष पाटील दानवे यांच्या प्रर्यत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठा निधी उपलब्ध आहे. त्या अंतर्गत धावडा गावाच्या उत्तरेकडील नदीवर पासाळ्यापूर्वी तीन सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आली होती. या बंधाऱ्यात परतीच्या पावसामध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. मुस्ताक काझी, संभाजी देशमुख आदी शेतकऱ्यांचा विहिरींचे पाणी वाढले. बंधाऱ्यासाठी ७५ लाख खर्च झाले.धावडा येथील सरपंच बेलाअप्पा पिसोळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना चांगली आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे़४धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी सांगितले, योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली आहे. गावाच्या परिसरातील सर्वच नदी व नाल्यावर ही कामे मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. नाले खोलीकरण सुध्दा करावे अशी मागणी चाऊस यांनी केली़४संभाजी देशमुख, जुबेर पठाण यांनी सांगितले की, शेतकऱ्याना बंधाऱ्यामुळे चांगला फायदा झाला असून, केवळ या कामांमुळेच आमची रबीची पीके आली आहेत़४बालाजी घुले यांनी सांगितले की, जर बंधाऱ्याचे काम झाले नसते तर आमच्या या परिसरामध्ये जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता.