शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’मुळे रबीची पिके बहरली

By admin | Updated: January 5, 2016 00:05 IST

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्याने धावडा भागात शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. विहिरींना पाणीच नसल्याने रबीची लागवड करणे अवघड बनले होते. मात्र राज्यशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू करून नदी नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्याचा नवीन उपक्रम सुरू केला असुन या मतदार संघात आ. संतोष पाटील दानवे यांच्या प्रर्यत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठा निधी उपलब्ध आहे. त्या अंतर्गत धावडा गावाच्या उत्तरेकडील नदीवर पासाळ्यापूर्वी तीन सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आली होती. या बंधाऱ्यात परतीच्या पावसामध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. मुस्ताक काझी, संभाजी देशमुख आदी शेतकऱ्यांचा विहिरींचे पाणी वाढले. बंधाऱ्यासाठी ७५ लाख खर्च झाले.धावडा येथील सरपंच बेलाअप्पा पिसोळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना चांगली आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे़४धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी सांगितले, योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली आहे. गावाच्या परिसरातील सर्वच नदी व नाल्यावर ही कामे मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. नाले खोलीकरण सुध्दा करावे अशी मागणी चाऊस यांनी केली़४संभाजी देशमुख, जुबेर पठाण यांनी सांगितले की, शेतकऱ्याना बंधाऱ्यामुळे चांगला फायदा झाला असून, केवळ या कामांमुळेच आमची रबीची पीके आली आहेत़४बालाजी घुले यांनी सांगितले की, जर बंधाऱ्याचे काम झाले नसते तर आमच्या या परिसरामध्ये जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता.