शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

‘जलयुक्त’मुळे रबीची पिके बहरली

By admin | Updated: January 5, 2016 00:05 IST

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.

भोकरदन : जलयुक्त शिवार अभियानातून दुष्काळी परिस्थितीत सुध्दा धावडा व पोखरी गावाच्या परिसरातील ८०० एकर शेतजमिनी मध्ये शेतकऱ्यांची रबीची पिके जोमात आली आहेत.तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्याने धावडा भागात शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. विहिरींना पाणीच नसल्याने रबीची लागवड करणे अवघड बनले होते. मात्र राज्यशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू करून नदी नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्याचा नवीन उपक्रम सुरू केला असुन या मतदार संघात आ. संतोष पाटील दानवे यांच्या प्रर्यत्नामुळे जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठा निधी उपलब्ध आहे. त्या अंतर्गत धावडा गावाच्या उत्तरेकडील नदीवर पासाळ्यापूर्वी तीन सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आली होती. या बंधाऱ्यात परतीच्या पावसामध्ये चांगला पाणीसाठा झाला होता. मुस्ताक काझी, संभाजी देशमुख आदी शेतकऱ्यांचा विहिरींचे पाणी वाढले. बंधाऱ्यासाठी ७५ लाख खर्च झाले.धावडा येथील सरपंच बेलाअप्पा पिसोळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना चांगली आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे़४धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी सांगितले, योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली आहे. गावाच्या परिसरातील सर्वच नदी व नाल्यावर ही कामे मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. नाले खोलीकरण सुध्दा करावे अशी मागणी चाऊस यांनी केली़४संभाजी देशमुख, जुबेर पठाण यांनी सांगितले की, शेतकऱ्याना बंधाऱ्यामुळे चांगला फायदा झाला असून, केवळ या कामांमुळेच आमची रबीची पीके आली आहेत़४बालाजी घुले यांनी सांगितले की, जर बंधाऱ्याचे काम झाले नसते तर आमच्या या परिसरामध्ये जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता.