शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

३०० मेट्रिक टन कचरा प्रक्रियेचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:57 IST

महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

ठळक मुद्देचिकलठाण्यात एकच प्लांट : १५० मेट्रिक टनची क्षमता

औरंगाबाद : महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.शहराच्या कचराकोंडीला येत्या १६ फेब्रुवारीस एक वर्षे पूर्ण होणार आहे. मागील वर्षभरात महापालिकेने नेमके काय केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला महाराष्टÑ शासनाने तब्बल ९० कोटी रुपये दिले. खिशात पैैसा असूनही महापालिकेला वर्षभरात एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही. चिकलठाण्यात एकमेव प्रकल्प उभा राहत आहे. त्याची क्षमता १५० मेट्रिक टन आहे. याच ठिकाणी १६ टन क्षमतेच्या दोन छोट्या मशीनही बसविण्यात आलेल्या आहेत. त्यातून दररोज ३२ मेट्रिक टन, असे एकूण १८२ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होईल.पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा होता; परंतु तेथे काम करू नये, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने दिला. स्थानिक नागरिकांचा या कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध आहे.हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूरच्या हायक्यूब कंपनीला देण्यात आले. दरावरून निर्माण झालेल्या वादामुळे हा प्रकल्पही आता रद्द झाल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत महापालिका उर्वरित ३०० मेट्रिक टन कचºयाचे काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव येथे ३२ टन क्षमतेच्या छोट्या मशीन उभारणे, कांचनवाडीत ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेन प्रकल्प उभारण्यात येईल. १५० मेट्रिक टन सुका कचरा तयार होतो. त्याचे बेलिंग करण्यात येईल.मायोवेसल्सकडून प्रक्रिया नाहीचिकलठाणा येथे सुक्या कचºयापासून बेलिंग तयार करणारी यंत्रणा उभारण्यात यावी, असे आदेश मागील महिन्यात मनपाने मायोवेसल्स या कंत्राटदार कंपनीला दिले होते. कंपनीने आजपर्यंत कोणतीच यंत्रणा उभारली नाही. कंपनीचे लाड न करता नोटीस बजावण्याचे आदेशही पदाधिकाºयांनी दिले होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न