शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

गुणवाढ प्रकरणाने गुणवत्ता धोक्यात

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे. याच पार्श्वभूमीवर लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांची मते जाणून घेतली. नागरिकांना चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातून नागिरिकांनी होय, नाही माहीत, नाही अशी उत्तरे दिली. गुणवाढ प्रकरणाने शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे का, या वर ७० टक्के नागरिकांनी होेय उत्तर दिले. १० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. गुणवत्ता घसरण्यास संपूर्ण यंत्रणाच जबाबदार आहे का? ६० टक्के होय म्हणतात. ३० टक्के जनता यंत्रणेला दोषी मानत नाही तर १० टक्के याबाबत अनभिज्ञ आहेत. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? या प्रश्नावर ५० टक्के नागरिकांनी प्रतिसाद देत होय असे म्हणतात. ३० टक्के वाचकांना मानसिकता बदलण्याची गरज वाटत नाही. २० टक्के नागरिकांना काहीच माहिती नसून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. निकालाचा टक्का वाढविण्यासाठी हा खटाटोप आहे का? यावर तब्बल ८० टक्के नागरिकांनी याला जोरदार समर्थन देत होय असे उत्तर दिले. १० टक्के नाही म्हणतात. १० टक्के नागरिक तटस्थ आहेत. शहरातील विविध भागातील नारिकांना प्रश्न विचरण्यात आले. याचबरोबर अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. सर्व प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही काही नागरिकांनी या सर्वेक्षणा दरम्यान केली. (प्रतिनिधी)