शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

गुणवाढ प्रकरणाने गुणवत्ता धोक्यात

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे. याच पार्श्वभूमीवर लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांची मते जाणून घेतली. नागरिकांना चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातून नागिरिकांनी होय, नाही माहीत, नाही अशी उत्तरे दिली. गुणवाढ प्रकरणाने शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे का, या वर ७० टक्के नागरिकांनी होेय उत्तर दिले. १० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. गुणवत्ता घसरण्यास संपूर्ण यंत्रणाच जबाबदार आहे का? ६० टक्के होय म्हणतात. ३० टक्के जनता यंत्रणेला दोषी मानत नाही तर १० टक्के याबाबत अनभिज्ञ आहेत. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? या प्रश्नावर ५० टक्के नागरिकांनी प्रतिसाद देत होय असे म्हणतात. ३० टक्के वाचकांना मानसिकता बदलण्याची गरज वाटत नाही. २० टक्के नागरिकांना काहीच माहिती नसून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. निकालाचा टक्का वाढविण्यासाठी हा खटाटोप आहे का? यावर तब्बल ८० टक्के नागरिकांनी याला जोरदार समर्थन देत होय असे उत्तर दिले. १० टक्के नाही म्हणतात. १० टक्के नागरिक तटस्थ आहेत. शहरातील विविध भागातील नारिकांना प्रश्न विचरण्यात आले. याचबरोबर अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. सर्व प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही काही नागरिकांनी या सर्वेक्षणा दरम्यान केली. (प्रतिनिधी)