शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

गुणवाढ प्रकरणाने गुणवत्ता धोक्यात

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे

जालना : शहरातील एका वसतिगृहात बारावीच्या हजारो उत्तरपत्रिका आढळून आल्या. काही पैसे मोजून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा धंदा येथून चालत असे. याच पार्श्वभूमीवर लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांची मते जाणून घेतली. नागरिकांना चार प्रश्न विचारण्यात आले. त्यातून नागिरिकांनी होय, नाही माहीत, नाही अशी उत्तरे दिली. गुणवाढ प्रकरणाने शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे का, या वर ७० टक्के नागरिकांनी होेय उत्तर दिले. १० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. गुणवत्ता घसरण्यास संपूर्ण यंत्रणाच जबाबदार आहे का? ६० टक्के होय म्हणतात. ३० टक्के जनता यंत्रणेला दोषी मानत नाही तर १० टक्के याबाबत अनभिज्ञ आहेत. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? या प्रश्नावर ५० टक्के नागरिकांनी प्रतिसाद देत होय असे म्हणतात. ३० टक्के वाचकांना मानसिकता बदलण्याची गरज वाटत नाही. २० टक्के नागरिकांना काहीच माहिती नसून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. निकालाचा टक्का वाढविण्यासाठी हा खटाटोप आहे का? यावर तब्बल ८० टक्के नागरिकांनी याला जोरदार समर्थन देत होय असे उत्तर दिले. १० टक्के नाही म्हणतात. १० टक्के नागरिक तटस्थ आहेत. शहरातील विविध भागातील नारिकांना प्रश्न विचरण्यात आले. याचबरोबर अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. सर्व प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही काही नागरिकांनी या सर्वेक्षणा दरम्यान केली. (प्रतिनिधी)