शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST

लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहर हगणदारीमुक्त झाल्याचे पालिकेने ठराव घेऊन घोषित केले. मात्र, शहरातील अनेक भागात नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहे. लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.जालना शहरात ४२ ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही ठिकाणी निष्कासित करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवली. गूड मार्निंग पथकामार्फत उघड्यावर शौचास जाणाºया नागरिकांवर पोलीस कारवाई करण्यात आली. तसेच ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात अशा ठिकाणी प्राधान्याने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या स्वच्छतागृहांची काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे. कन्हैय्यानगर भागातील बहुतांश शौचालये बंद आहेत. तसेच लालबाग परिसरात बसविण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचे लोखंडी दरवाजे काहींनी गायब केले आहे. काही स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटल्यामुळे वापर बंद आहे. शिवाय या परिसरात नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. त्यामुुळे स्वच्छतागृह बांधण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. जुना जालना भागातील संजयनगर, श्रीकृष्णनगर, मोतीतलाव भागातही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे दिसून आले.