शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून जनजागृती गरजेची !

By admin | Updated: April 15, 2016 01:45 IST

जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र

जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले. महावितरणकडून जनजागृती होत नसल्याचे ५० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरणकडून वीज वापराबाबत जागृती होते का? या विषयावर लोकमतने प्रश्नांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यावर नागरिकांने आपले मत व्यक्त करून महावितरणने जनजागृती व्यापक करावी, वाचकांनी नमूद केले. महावितरणकडून वीज वापराबाबत जनजागृती होते का? या प्रश्नावर ३० टक्के नागरिक होय म्हणतात. ५० टक्के नागरिक जनजागृती होत नसल्याचे सांगतात तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच म्हणायचे नाही. जागृती नसल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढले का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक चोरी वाढल्याचे सांगतात. ३० टक्के नागरिकांना चोरी होत नसल्याचे वाटते तर १० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. महावितरण कंपनीने जनजागृती केल्यास वीज चोरी कमी होईल का? याबाबत ७५ टक्के होय म्हणतात. १० टक्के म्हणतात वीज चोरी कमी होणार नाही. १५ टक्के नागरिकांना काहीच माहीत नाही. जागृती झाल्यास ग्राहक विजेचा योग्य वापर करतील का? ८० टक्के होय म्हणतात. १० टक्के नाही म्हणतात तर १० टक्के नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज जागृतीसोबतच वीज बिलांबाबतही जनजागृती केल्यास मनातील संभ्रम दूर होईल, असे वाचकांनी सांगितले. जागृतीसोबतच महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी टीका केली. या सर्व्हेक्षणातील प्रश्नांव्यतिरिक्तही नागरिकांनी विविध प्रश्नावंर आपले मनोगत व्यक्त करून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर लावला. महावितरण वीजचोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून काही भागात वीज चोरीला सुट देत असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. महावितरण कंपनीने सर्वच वीजचोरांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी काहींनी केली.