शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच चारा

By admin | Updated: April 23, 2016 23:54 IST

हिंगोली : खरीप हंगामात सोयाबीन, तुरीचे कुटार, ज्वारी, कडबा, गवत शेतकऱ्यांनी कापून ठेवल्यामुळे काही प्रमाणात चारा मिळाला.

हिंगोली :खरीप हंगामात सोयाबीन, तुरीचे कुटार, ज्वारी, कडबा, गवत शेतकऱ्यांनी कापून ठेवल्यामुळे काही प्रमाणात चारा मिळाला. तर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने विविध गावांत शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी मोफत बियाणे वाटप केले होते. त्यानुसार सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात लहान ५७ हजार १५२, मोठी २.८३ लाख जनावरे आहेत. तर शेळ्या १.१२ लाख, मेंढ्या ६0२४ आहेत. तर २0१५-१६ मधील खरीप व रबी हंगामापासून ५.८२ लाख मे. टन चाऱ्याचे उत्पादन झाले आहे. या जनावरांना प्रतिदिन १९४५ मे. टन एवढा चारा लागतो. एक महिन्यासाठी ५८ हजार ३६९ चाऱ्याची गरज आहे. मात्र त्या तुलनेत पुढील आॅगस्टपर्यंत चारा पुरेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात सेनगावात १९२, हिंगोलीत १४५, औंढा तालुक्यात २५८, कळमनुरीत १३0 तर वसमत तालुक्यात ४११ दिवस पुरेल एवढा चारा असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. एकंदरीत कृषी विभागाच्या अहवालानुसार तरी चाराटंचाईचे चित्र दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणून अद्याप जिल्ह्यात एकाही गावात चारा छावणी सुरू झाली नाही. परंतु यातील काही गावांत मात्र पाणीटंचाईचे मोठे संकट असल्याने, कृषी विभागाला अपेक्षित चारा मिळणे अवघड आहे. कृषी विभागाने वाटप केलेले मका बियाणे १०० हेक्टरवर पेरणी केल्याने काही प्रमाणात गुरांना ओला चारा मिळण्यास मदत होईल.