शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

कचरा टाकण्यास औरंगाबाद परिसरातून विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:01 IST

शहरात २५० ठिकाणी कचचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हा कचरा कुठेही नेऊन टाकण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी व कर्मचारी मागील दोन-तीन दिवसांपासून करीत आहेत.

औरंगाबाद : शहरात २५० ठिकाणी कचचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हा कचरा कुठेही नेऊन टाकण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी व कर्मचारी मागील दोन-तीन दिवसांपासून करीत आहेत. हिमायतबाग येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने बुधवारी बरेच प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरही असाच प्रयोग करण्याचे ठरविले असले तरी समिती हिरवी झेंडी दाखवायला तयार नाही. आज गांधेली येथे एका खाजगी व्यक्तीच्या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.

शहरातील कचरा प्रश्नात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे येत आहेत. व्यापारी महासंघाने कॅरिबॅग बंदीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मनपाला दिले. काही संस्थांनी रिक्षा, घंटागाड्या देण्याची तयारीही दर्शविली. गांधेली व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी खाजगी जागा बघावी, असे निमंत्रण दिले आहे. या जागांची पाहणीही आज  मनपा करणार आहे. 

हर्सूल सावंगी येथे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ बुधवारी कचरा पुरण्यात आला. याला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला असून, एकाच पावसात सर्व कचरा विहिरीत जाईल, पिण्याचे पाणी दूषित होईल, असा आरोप करण्यात आला आहे. हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवन येथेही कचरा टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री टी.व्ही. सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात लपून छपून कचरा पुरण्यात येत होता.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद