शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

उपचाराविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:28 IST

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़

 श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़ यापैकी ३ गायी मृत्यूमुखी पडल्या़ माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील शेतकरी विक्रम सुंदरसिंग राठोड यांनी त्यांच्या शेतात शेनखत मिळावे या हेतुने नजिकच्या ४ ते ५ गावांतील शेतकर्‍यांची ११० गायी, बैल चारा व इतर सुविधा देवून शेतात आणले होते़ गायी चरत असताना शेजारील शेतात उगवलेले ज्वारीचे पिल (कोवळे झाड) दिसल्याने २० ते २५ गायींनी ते खाल्ले़ त्यानंतर या गायींना विषबाधा झाल्याने त्यातील तीन गायी अत्यवस्थ झाल्या़ राठोड यांनी आष्टा येथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़चेपुरे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होत नसल्याने त्यांनी त्या गायींना त्याच अवस्थेत सोडून पशूचिकित्सालय गाठून कंपाऊंडरला घटनास्थळी आणले़ तोपर्यंत ३ गायी दगावल्या़ त्यानंतर खासगी पशू चिकित्सकांची मदत घेवून गायी, बैलांवर उपचार करण्यात आले़ माहूर तालुक्यातील चोरड, आष्टा, साईनगर, पार्डी, हिवळणी येथे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या असून प्रत्येकवेळी पशू वैद्यकीय अधिकार्‍यांची हलगर्जी समोर आल्याने या पशूवैद्यकीय अधिकार्‍यांवर सदोष प्राणीवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विक्रम राठोड यांनी केली आहे़ (वार्ताहर)