शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराविना जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:28 IST

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़

 श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे शेतात शेनखत मिळावे या हेतुने बसविण्यात आलेल्या ११० गायींपैकी २५ गायींना ज्वारीचे पिल खाल्ल्याने विषबाधा झाली़ यापैकी ३ गायी मृत्यूमुखी पडल्या़ माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील शेतकरी विक्रम सुंदरसिंग राठोड यांनी त्यांच्या शेतात शेनखत मिळावे या हेतुने नजिकच्या ४ ते ५ गावांतील शेतकर्‍यांची ११० गायी, बैल चारा व इतर सुविधा देवून शेतात आणले होते़ गायी चरत असताना शेजारील शेतात उगवलेले ज्वारीचे पिल (कोवळे झाड) दिसल्याने २० ते २५ गायींनी ते खाल्ले़ त्यानंतर या गायींना विषबाधा झाल्याने त्यातील तीन गायी अत्यवस्थ झाल्या़ राठोड यांनी आष्टा येथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़चेपुरे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होत नसल्याने त्यांनी त्या गायींना त्याच अवस्थेत सोडून पशूचिकित्सालय गाठून कंपाऊंडरला घटनास्थळी आणले़ तोपर्यंत ३ गायी दगावल्या़ त्यानंतर खासगी पशू चिकित्सकांची मदत घेवून गायी, बैलांवर उपचार करण्यात आले़ माहूर तालुक्यातील चोरड, आष्टा, साईनगर, पार्डी, हिवळणी येथे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या असून प्रत्येकवेळी पशू वैद्यकीय अधिकार्‍यांची हलगर्जी समोर आल्याने या पशूवैद्यकीय अधिकार्‍यांवर सदोष प्राणीवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विक्रम राठोड यांनी केली आहे़ (वार्ताहर)