शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य

By admin | Updated: May 3, 2017 00:22 IST

जालना : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पहिले प्राधान्य राहणार असल्याचे मत नूतन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले.

जालना : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पहिले प्राधान्य राहणार असल्याचे मत नूतन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी पोकळे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.पोकळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी कायदा व सुव्यवस्थेसह विविध मुद्यांवर वार्तालाप केला. पोकळे म्हणाले, जिल्ह्यात मी काही नवीन नाही. याआधी सुध्दा भोकरदन तालुक्यात डीवायएसपी पदी चार वर्षे काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काम करीत असताना जुना अनुभव निश्चितच कामी येणार आहे. येथील भागाशी जोडलेलो असल्याने काम करण्यास सोपे जाईल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे मत सुध्दा पोकळे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्यांना पोलिसाकडून मोठ्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आमचा पहिला प्रयत्न राहील. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अंकुश ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याचे माझे पहिले प्राधान्य राहणार आहे. भोकरदन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक गुन्हेगारी टोळीशी सामना झाला आहे. आत्ता जिल्ह्याचा पोलीस प्रमुख या नात्याने आत्ता जिम्मेदारी वाढली आहे. माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी माझे प्रयत्न राहणार असल्याचे पोकळे यावेळी म्हणाले. त्यासाठी माझा पोलीस दलातील २३ वर्षाचा अनूभव कामी येईल.महिलांच्या सुरक्षतेसाठी कार्यरत दामिनी पथक असो वा अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येत असलेले कामे चांगली आहेत. यात काही नव्याने उपाययोजना करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास आपला प्रयत्न राहणार आहे. यावेळी उपअधीक्षक अभय देशपांडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, अनंत कुलकर्णी, साईनाथ ठोंबरे, विनोद इज्जपवार, बाळासाहेब पवार, भगीरथ देशमुख योगेश गावडे उपस्थित होते.