शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाणी टंचाईचा आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:28 IST

जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही़ त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ जिल्हा परिषदेने आतापासून टंचाई आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली़

नांदेड : जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही़ त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ जिल्हा परिषदेने आतापासून टंचाई आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली़जि़प़ च्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ यावेळी संभाव्या दुष्काळाच्या संदर्भात सदस्यांनी नियोजन करण्याची मागणी केली़ यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले, तलाव कोरडेच आहेत़ पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाची पिकेही हातची गेली आहेत़ आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासन कोणतेही नियोजन करण्यास तयार नाही, असा आरोप सदस्यांनी केला़नायगाव तालुक्यातील मांजरम येथीली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे़ या प्रकरणाची चौकशीची मागणी केली़ ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना रूग्णालयाकडून तीन दिवसांचे भोजन देण्याचे आदेश असतानाही केवळ खिचडीच त्यांना देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींचे तपासणी करून या इमारती पाडण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या़