शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पाणी टंचाईचा आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:28 IST

जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही़ त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ जिल्हा परिषदेने आतापासून टंचाई आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली़

नांदेड : जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही़ त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ जिल्हा परिषदेने आतापासून टंचाई आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली़जि़प़ च्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ यावेळी संभाव्या दुष्काळाच्या संदर्भात सदस्यांनी नियोजन करण्याची मागणी केली़ यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले, तलाव कोरडेच आहेत़ पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाची पिकेही हातची गेली आहेत़ आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासन कोणतेही नियोजन करण्यास तयार नाही, असा आरोप सदस्यांनी केला़नायगाव तालुक्यातील मांजरम येथीली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे़ या प्रकरणाची चौकशीची मागणी केली़ ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना रूग्णालयाकडून तीन दिवसांचे भोजन देण्याचे आदेश असतानाही केवळ खिचडीच त्यांना देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींचे तपासणी करून या इमारती पाडण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या़