शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई उपाययोजनांसाठी तात्काळ तयारी करा

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय-योजना राबविण्याची गरज आहे. यादृष्टीने प्रशासनाने काम करावे. अशा सुचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या.येथील जिल्हा कार्यालयात गुरूवारी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जयस्वाल यांनी विभाग निहाय कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपायुक्त डॉ. अनिल रामोड, निवासी उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आदींची उपस्थिती होती.मागील तीन वर्षापासून बीड जिल्हयात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झालेली आसल्याने प्रशासनाला दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. जिल्हयात आज आहे त्यापेक्षाही बिकट स्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कामे करावीत. ग्रामीण भागात विद्युत नसल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ देता कामा नये. ज्या ग्रामपंचायतींकडे विद्युत बिल थकीत आहे. त्यांचे विद्युत कनेक्शन कट करू नका, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)काय म्हणाले आयुक्त ग्रामीण भागात कोठेही पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी़सर्व विभागांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा़लोकसहभागतून गाळ काढण्याचे काम हाती घ्या़पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक पध्दतीत झालेल्या बदलानुसार बियाणे, खत उपलब्ध करुन द्या़कृषी विभागाने जनजागृतीवर भर द्यावा़नरेगांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांवरील हजेरी पुस्तकांचा हिशेब प्रलंबित ठेवू नका़टँकरच्या खेपा व्यवस्थित होतात का याकडे लक्ष द्या़दहा टँकरमागे एक याप्रमाणे जनावरांसाठी टँकर सुरु करा़