शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

टंचाई उपाययोजनांसाठी तात्काळ तयारी करा

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय-योजना राबविण्याची गरज आहे. यादृष्टीने प्रशासनाने काम करावे. अशा सुचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या.येथील जिल्हा कार्यालयात गुरूवारी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जयस्वाल यांनी विभाग निहाय कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपायुक्त डॉ. अनिल रामोड, निवासी उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आदींची उपस्थिती होती.मागील तीन वर्षापासून बीड जिल्हयात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झालेली आसल्याने प्रशासनाला दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. जिल्हयात आज आहे त्यापेक्षाही बिकट स्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कामे करावीत. ग्रामीण भागात विद्युत नसल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ देता कामा नये. ज्या ग्रामपंचायतींकडे विद्युत बिल थकीत आहे. त्यांचे विद्युत कनेक्शन कट करू नका, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)काय म्हणाले आयुक्त ग्रामीण भागात कोठेही पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी़सर्व विभागांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा़लोकसहभागतून गाळ काढण्याचे काम हाती घ्या़पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक पध्दतीत झालेल्या बदलानुसार बियाणे, खत उपलब्ध करुन द्या़कृषी विभागाने जनजागृतीवर भर द्यावा़नरेगांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांवरील हजेरी पुस्तकांचा हिशेब प्रलंबित ठेवू नका़टँकरच्या खेपा व्यवस्थित होतात का याकडे लक्ष द्या़दहा टँकरमागे एक याप्रमाणे जनावरांसाठी टँकर सुरु करा़