शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती ठप्प

By admin | Updated: June 18, 2017 00:43 IST

परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठ हा शनिवारी पहाटेपासून बंद ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठ हा शनिवारी पहाटेपासून बंद ठेवला. संच क्रमांक सहा व संच क्रमांक सात हे दोन संच यापूर्वीच बंद ठेवले आहेत. शनिवारी तीनही संच बंद असल्याने संचातील वीज निर्मिती पूर्णत: ठप्प झाली. एम.ओ.डी. (मेरिट आॅर्डर डिस्पॅच) मध्ये बसत नसल्याने व वीज निर्मितीची मागणी नसल्याने हे संच बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबईवरून महाजनकोचे आदेश येताच पुन्हा हे संच सुरू करण्यात येतील.नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगा वॅट क्षमतेचे ६,७ व ८ हे तीन संच आहेत. या तिन्ही संचांची एकूण ७५० मे.वॅ.एवढी स्थापित क्षमता आहे. शनिवारी राज्यातील नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपुर, भुसावळ या औष्णिक विद्युत केंद्रातील बहुतांश संच चालू होते; परंतू परळी औष्णिक विद्युत केंद्राचे चालू असलेले तिन्ही संच या आठवड्यात बंद ठेवले आहेत. संच क्रमांक चार व पाच हे मागील दोन वर्षांपासून बंद आहेत. राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संच चालू असताना परळीलाच विद्युत निर्मिती खर्च परवडत नसल्याचे नियम दाखवून चालू संच का बंद ठेवले, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ चाटे यांनी केला आहे.