शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

जीव टांगणीला !

By admin | Updated: April 14, 2017 00:52 IST

बीड शेतकऱ्यांकडे एक लाख क्विंटल तूर शिल्लक असतानाच तूर खरेदी केंद्रे बंद करण्याच्या सूचना नाफेडच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

राजेश खराडे बीडचार महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रामधून दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी झाली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांकडे एक लाख क्विंटल तूर शिल्लक असतानाच तूर खरेदी केंद्रे बंद करण्याच्या सूचना नाफेडच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मोठ्या मुश्किलीने गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात १० ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत. कधी बारदाणाअभावी तर कधी साठवणुकीअभावी खरेदी केंद्रे बंद अवस्थेत राहत होती. यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचा उद्रेक पहावयास मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीपातील सर्व पिकांचे नुकसान झाले असले तरी तुरीला मात्र पोषक वातावरण होते. त्यामुळे यंदा तुरीचे उत्पादन विक्रमी झाले आहे. १० ठिकाणी खरेदी केंद्रे उभारून देखील सध्या जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर शिल्लक आहे. नाफेडची खरेदी केंदे्र १५ मार्चपर्यंतच सुरू राहणार होती. मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन शिल्लक असल्यामुळे ही मुदत महिनाभर वाढवण्यात आली. (वार्ताहर)