शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

पथदिव्यांच्या कंत्राटदारांना दंड लावा

By admin | Updated: July 24, 2016 00:54 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल १२ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांचे पथदिव्यांकडे अजिबात लक्ष नाही.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल १२ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांचे पथदिव्यांकडे अजिबात लक्ष नाही. कंत्राटदारांकडून काम करून घेण्यास विद्युत विभागाचे अधिकारी कमी पडत आहेत. काम न करणाऱ्या कंत्राटदारांना दररोज आर्थिक दंड लावा, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले.शनिवारी सकाळी आयुक्तांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. विद्युत, सर्व अभियंते, आरोग्य आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. सर्वप्रथम विद्युत विभागाच्या कामकाजाची माहिती आयुक्तांनी घेतली. शहरात अनेक रस्त्यांवर दिवसा पथदिवे सुरू असतात. रात्री बंद असतात. अनेक रस्त्यांवर रात्री पन्नास टक्के पथदिवे बंद असतात. कोट्यवधी रुपये खर्च करून देखभाल, दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार करतात तरी काय, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. विद्युत विभागाचे अधिकारी निरुत्तर होत होते. आयुक्तांनी ठोस भूमिका घ्यावी, असे आदेशित केले. काम न करणाऱ्या कंत्राटदारांना दंड लावावा, असेही यावेळी सांगण्यात आले.