शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पंढरपुरात पिता-पुत्रांची दोघांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 21:57 IST

हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन दोघांना जबर मारहाण

वाळूज महानगर : हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन पिता-पुत्रांनी दोघांना जबर मारहाण करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.२८) सायंकाळी पंढरपुरातील तिरंगा चौकात घडली.

पवन साळवे (२६) व त्याचा मित्र प्रदीप मिसाळ (३२, दोघेही रा. पंढरपूर) यांना तिरंगा चौकात रात्री ७ वाजता हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन नितीन गिरी व त्याचे वडिल त्र्यंबक गिरी यांच्यात वाद झाला होता.

पवन व प्रदीप दोघेही या पिता-पुत्राला समजावून सांगत असताना त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. या भांडणात नितिनने लगतच्या हॉटेलमधून झाऱ्या आणुन पवनच्या डोक्यात मारला. बचावासाठी प्रदीप मिसाळ आला असता नितीनने गरम तेलाची कडई प्रदीपच्या अंगावर फेकली.

कढईतील गरम तेल प्रदीपच्या हातावर व अंगावर पडल्याने तो भाजला आहे. व्यवसायिक पद्माबाई गोसावी व नासेर पठाण यांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवत दोघा पिता-पुत्रांच्या तावडीतून दोघांची सुटका केली. या मारहाणीत पवन साळवे व प्रदीप मिसाळ दोघेही जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात पाठविले.

याप्रकरणी पवन साळवे यांच्या तक्रारीवरुन नितीन गिरी व त्र्यंबक गिरी या पिता-पुत्राविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :WalujवाळूजCrime Newsगुन्हेगारी