शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

२७६ कोटींचा पीकविमा

By admin | Updated: March 3, 2017 01:20 IST

बीड : रबी पिकांच्या विम्यपोटी जिल्ह्याला २७६ कोटी ५१ लाख रूपये गुरूवारी मंजूर झाले आहेत.

बीड : सलग चार वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यात गतवर्षी सरासरी एवढा पाऊस झाला. मात्र, २०१५ मध्ये रबी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाला. तो पुन्हा आलाच नाही. रबी पिकांच्या विम्यपोटी जिल्ह्याला २७६ कोटी ५१ लाख रूपये गुरूवारी मंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.रबी हंगामामध्ये पंतप्रधान विमा योजनेंतर्गत साडेचार लाख शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती. विमा भरून घेण्यात राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँक अग्रेसर होती. नियमित कामकाजाच्या वेळापेक्षा अतिरिक्त वेळ देऊन अधिकारी - कर्मचाऱ्यांनी विमा रक्कम भरून घेतली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर रबी हंगामासाठी विमा मंजूर झाला आहे.लाभार्थ्यांच्या याद्या तयार होणारपीकविम्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच तयार होणार आहेत. पीकनिहाय नुकसानीचे वाटप होणार असून, त्यासाठी पीक महसूल मंडळ, तालुका व शाखानिहाय याद्या बनवाव्या लागणार आहेत. त्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार आहे.संचालकांची बैठकरबी हंगामातील पीकविमा नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर जिल्हा बँकेत संचालकांची बैठक पार पडली. यावेळी पीकविम्याच्या वाटपाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, तज्ञ संचालक वसंतराव सानप, महादेव तोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख, उप व्यवस्थापक संजय राठोड, केशवराव आघाव, दत्तात्रय आघाव, एस. सी. ठोंबरे, ए. पी. सुर्वे उपस्थित होते. एकही शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी गडबड गोंधळ न करता पीकविम्याची रक्कम बँकेमार्फत स्वीकारावी, असे आवाहन आदित्य सारडा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)