शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

२७६ कोटींचा पीकविमा

By admin | Updated: March 3, 2017 01:20 IST

बीड : रबी पिकांच्या विम्यपोटी जिल्ह्याला २७६ कोटी ५१ लाख रूपये गुरूवारी मंजूर झाले आहेत.

बीड : सलग चार वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यात गतवर्षी सरासरी एवढा पाऊस झाला. मात्र, २०१५ मध्ये रबी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाला. तो पुन्हा आलाच नाही. रबी पिकांच्या विम्यपोटी जिल्ह्याला २७६ कोटी ५१ लाख रूपये गुरूवारी मंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.रबी हंगामामध्ये पंतप्रधान विमा योजनेंतर्गत साडेचार लाख शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती. विमा भरून घेण्यात राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँक अग्रेसर होती. नियमित कामकाजाच्या वेळापेक्षा अतिरिक्त वेळ देऊन अधिकारी - कर्मचाऱ्यांनी विमा रक्कम भरून घेतली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर रबी हंगामासाठी विमा मंजूर झाला आहे.लाभार्थ्यांच्या याद्या तयार होणारपीकविम्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच तयार होणार आहेत. पीकनिहाय नुकसानीचे वाटप होणार असून, त्यासाठी पीक महसूल मंडळ, तालुका व शाखानिहाय याद्या बनवाव्या लागणार आहेत. त्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार आहे.संचालकांची बैठकरबी हंगामातील पीकविमा नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर जिल्हा बँकेत संचालकांची बैठक पार पडली. यावेळी पीकविम्याच्या वाटपाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, तज्ञ संचालक वसंतराव सानप, महादेव तोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख, उप व्यवस्थापक संजय राठोड, केशवराव आघाव, दत्तात्रय आघाव, एस. सी. ठोंबरे, ए. पी. सुर्वे उपस्थित होते. एकही शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी गडबड गोंधळ न करता पीकविम्याची रक्कम बँकेमार्फत स्वीकारावी, असे आवाहन आदित्य सारडा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)