शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विरोधकांकडून दलित-मुस्लिमांच्या मनात विष कालविण्याचे कार्य : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:07 IST

विरोधक दलित-मुस्लीम समाजात भाजपबद्दल  संभ्रम निर्माण करत आहेत

पैठण (औरंगाबाद ) : आम्ही राबविलेली कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच विरोधक दलित-मुस्लीम समाजात भाजपबद्दल  संभ्रम निर्माण करून विष कालवण्याचे काम करत आहेत. मतदारांनी विरोधकांचा डाव हाणून पाडावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते पैठण येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. 

यावेळी गडकरी म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कॉंग्रेसचे नेते -कार्यकर्ते यांचीच गरिबी हटली. आज ही नेहरूंचे पणतू गरीबी हटाव ची घोषणा देऊन मतदान मागत आहेत, देशात ६५ वर्षे सत्ता उपभोगुनही त्यांना गरीबी हटवता आली नाही ही मोठी शोकांतिका आहे अशी टीकाही गडकरी यांनी यावेळी केली. 

खरेदी विक्री संघाच्या मैदानावर झालेल्या या सभेत रावसाहेब दानवे, आमदार भुमरे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, भाऊसाहेब देशमुख, भागवत कराड, एकनाथ जाधव,  तुषार शिसोदे, दत्ता गोर्डे, डॉ सुनिल शिंदे, शेखर पाटील, सोमनाथ परदेशी, कांतराव औटे, कांचनकुमार चाटे, विजय चाटुपळे, लक्ष्मण औटे, सुरेश दुबाले, प्रल्हाद औटे, बद्रीनारायण भुमरे, आशिष मापारी, सतिश आहेर, रेखाताई कुलकर्णी, सुलोचना साळुंके, साधना आदमाने, अश्विनी लखमले, नम्रता पटेल आदींची उपस्थिती होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९jalna-pcजालनाaurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019