शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

जिल्ह्यात फक्त ४.५४ मि.मी.पाऊस

By admin | Updated: June 14, 2016 00:08 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात जोरदार पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असून, गेल्या आठवड्यात फक्त मान्सूनच्या आगमनाची तारीख होती.

औरंगाबाद : जिल्ह्यात जोरदार पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असून, गेल्या आठवड्यात फक्त मान्सूनच्या आगमनाची तारीख होती. तेव्हापासून आजवर जिल्ह्यात फक्त ४.५४ मि. मी. पाऊस झाला असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ७ ते १२ जूनदरम्यान झालेल्या पावसाची ही सर्वाधिक कमी नोंद आहे. गेल्या वर्षी १२ जूनपर्यंत ३७.२६ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. तर १२ जून २०१५ या दिवशी २७.२९ मि. मी. पाऊस जिल्ह्यात पडला होता. या आकडेवारीच्या तुलनेत यंदा मान्सून लागल्यापासून आजवर दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दमदार पावसाच्या आगमनानंतरच ही चिंता दूर होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला होता. फुलंब्री तालुक्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला होता.