शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

औरंगाबादमध्ये आवक वाढताच कांदा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 11:48 IST

फळे,भाजीपाला : नवीन काद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि पुन्हा कांद्यात मंदी आली.

औरंगाबाद आडत बाजारात नवीन काद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि पुन्हा कांद्यात मंदी आली. विशेष म्हणजे अडतमध्ये भाव कमी झाले असले तरीही किरकोळ विक्रीत अजूनही चढ्या दरानेच कांदा विक्री होत आहे. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळपालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत नवरात्रोत्सवात आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव १० ते १२ रुपयांहून वधारून २० ते २२ किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते.

किरकोळ विक्रीत २५ ते ३० रुपये आवक घटल्याने कांद्याचे भाव वधारले होते; पण मागील आठवड्यात किलोपर्यंत कांदा विक्री झाला. मात्र, मागील आठवड्यात दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक सुरू झाली. यामुळे लासलगाव येथील मुख्य अडत बाजारात कांद्याचे भाव गडगडले. परिणामी, कांद्यात मंदी आली. जाधववाडीत शनिवारी १२ ते १३ रुपये किलो दर होते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी