शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वदूर पावसाने खरिपाची शंभर टक्के पेरणी

By admin | Updated: July 18, 2016 00:56 IST

जालना : जिल्ह्यात यंदा खरिपाची शंभर टक्के पेरणी झाली आहे. गत आठवड्यात झालेल्या सर्वदूर अशा समाधानकारक पावसामुळे पेरणी पूर्ण होऊ शकली.

जालना : जिल्ह्यात यंदा खरिपाची शंभर टक्के पेरणी झाली आहे. गत आठवड्यात झालेल्या सर्वदूर अशा समाधानकारक पावसामुळे पेरणी पूर्ण होऊ शकली. यंदा नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.सुमारे तीन लाख हेक्टर असलेले कापसाचे क्षेत्र यंदा ७० हजार हेक्टरने घटले आहे. साधारणपणे २ लाख ३३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या उलट २० ते ३० हजार हेक्टर असलेले तुरीचे क्षेत्र यंदा ७० हजार हेक्टरच्या वर पोहचले आहे. कापसा खालोखाल सोयाबीन असून, सुमारे १ लाख हेक्टरवर सोयाबीन शेतकऱ्यांनी लावले आहे. मूग २० हजार हेक्टर लागवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत तुरीच्या डाळीचे भाव दोनशे रूपयांच्या पुढे गेल्याने शेतकरीही सजग झाले आहेत. कापूस लागवडीसाठी खर्च जास्त लागतो. त्या तुलनेत भाव कमी मिळतो. गतवर्षी तुरीचे भाव प्रति क्विंटलला दहा ते बारा हजार रूपयांवर गेल्याने तुरी लागवड फायद्याची ठरेल हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तुरीचे लागवड झाली आहे. वीस दिवसांपूर्वी ८० टक्क्यांवर असलेली पेरणी मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शंभर टक्के झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेले शेतकरी धास्तावले होते. १५ जुलै अखेर २७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे माना टाकलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले. पेरणीही शंभर टक्के पूर्ण झाली. या पावसामुळे आज रोजी जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)