शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘अ‍ॅप’द्वारे पोषण आहारावर नियंत्रण

By admin | Updated: July 24, 2016 00:41 IST

जालना : शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवून त्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराव आत्ता मोबाईल अ‍ॅपव्दारे दैनदिन माहिती मिळणार

जालना : शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवून त्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराव आत्ता मोबाईल अ‍ॅपव्दारे दैनदिन माहिती मिळणार असल्याने पोषण आहार योजनेत पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे माहिती आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अप्लिकेशन विकसीत केले आहे. त्याव्दारे जिल्ह्यातील १ हजार ८८१ शाळेवर लक्ष ठेवता येणार आहे.आजघडीला राज्यातील ८६ हजार ६६० शाळेत जवळपास ९५ हजार ३८ हजार २७१ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. त्यात जालना जिल्ह्यातील १ हजार ८८१ शाळांचा समावेश आहे. यातील प्रत्येक दोन महिन्याला १ हजार क्विटल वर पोषण आहारचा पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेनुसार किती विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन देण्यात आले. प्रत्येक शाळेत कोणत्या प्रकारचा आहार देण्यात आला त्याची दररोजची आकडेवारी मोबाईल अ‍ॅपवर मिळेल. हे अ‍ॅप पुणे येथील एनआयसीने विकसीत केले आहे. पोषण आहाराची माहिती मोबाईलवर अ‍ॅपवर आॅनलाईन आणि एसएमएम व्दारे संबंधित गटशिक्षणाधिकारी त्यांच्या मोबाईवर मिळेल त्यामुळे आपल्याकडे किती स्टॉक आहे. का नाही याची खबरदारी आधीच मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा तसेच कोणत्या प्रकारचा पोषण आहार देण्यात आला. आणि तो कोणत्या कारणासाठी दिला गेला नाही. याची माहिती या प्रणालीव्दारे एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.