शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता ‘मनोधैर्य’ची प्रकरणे जिल्हा विधी समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:45 IST

जिल्हाधिकारी यांच्याकडे कामाचा व्याप जास्त असल्याने ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत प्राप्त झालेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी वेळोवेळी बैठका घेणे शक्य नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाधिकारी यांच्याकडे कामाचा व्याप जास्त असल्याने ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत प्राप्त झालेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी वेळोवेळी बैठका घेणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासन निर्णयात बदल करुन आता या योजनेतील प्रकरणे जिल्हा किंवा राज्य विधी समितीत मांडण्यात येणार आहेते. मात्र त्याच्या मार्गदर्शक सूचना आाल्या नसल्याने प्रक्रिया ठप्प आहे.बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना ‘मनोधैर्य’ योजनेत अर्थसहाय्य दिले जाते.प्रचलित निकषानुसार ते मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा क्षतिसहाय्य व पुनर्वसन मंडळास अधिकार दिले आहेत. मात्र त्यांच्याकडे यांच्याकडे असलेल्या कामाच्या व्यापामुळे प्रकरणे निकाली निघण्यास विलंब होत असल्याचे समोर आले. आता नवीन निकषानुसार योजनेत प्राप्त झालेल्या प्रकरणांत मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा किंवा राज्यविधी सेवा प्राधिकरण यांना प्रदान केले आहेत. तर हिंगोलीसारख्या विभाजित जिल्ह्यात जिल्हा समितीच नाही. त्यामुळे ही प्रकरणे परभणी येथील जिल्हा विधी सेवा समितीत निकाली निघणार आहेत. पण मार्गदर्शक सूचनाच न आल्याने पुढील निर्णय घेता येत नाही. तालुका विधी समितीतच प्रकरणे चालवावेत म्हणून जिल्हा स्तरावरुन आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार सुरु आहे.