शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

प्राप्तीकर विभागाच्या शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: March 18, 2016 01:52 IST

जालना : बँक खात्यातील व्यवहारांवरून जिल्'ातील जवळपास ६ हजार शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत

जालना : बँक खात्यातील व्यवहारांवरून जिल्'ातील जवळपास ६ हजार शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र व शेतकरी असताना दुसरीकडे प्राप्तीकर विभागाने छोट्या शेतकऱ्यांनाही वारंवार नोटिसा पाठविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालना जिल्ह्यात गत चार वर्षांपासून दुष्काळीस्थिती आहे. व्यापार, उद्योगही थंडावलेले आहेत. असे असले तरी प्राप्तीकर विभागाने छोट्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. जालना तालुक्यातील वाघ्रळ येथील एका शेतकऱ्याने बहुराष्ट्रीय कंपनीकडून सीड्स प्लॉट घेतला. याच्या उत्पादनातून एकरी चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे, हे व्यवहार रोखीने न होता धनादेशाद्वारे होतो आणि संबंधित कंपनी याबाबतचा कर सरकारकडे जमाही करते. मात्र तरीही या शेतकऱ्याच्या नावे प्राप्तीकर विभागाची नोटीस निघाली आहे. या शेतकऱ्याने संबंधित कंपनीशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.अनेक वर्षांपूर्वींच्या प्रकरणांतही अनेक शेतकरी, छोटे व्यापारी, उद्योजक आणि डॉक्टरना प्राप्तीकर विभागाने वारंवार नोटिसा बजावल्या आहेत.एकीकडे प्राप्तीकर विभागाने प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश या खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे याची अद्याप अमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)