शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पालकमंत्र्यांकडून 'त्या' घटनेची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:52 IST

घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

औरंगाबाद : घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता,  अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर,  उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुरेश हरबडे, मार्डचे अध्यक्ष आबासाहेब तिडके, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ. अच्युत लघुळे आदींची यावेळी उपस्थिती होती. 

घाटीत वाढलेला गुंड, मवाल्यांचा वावर, निवासस्थानात अनाधिकृतपणे राहणारे रहिवासी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मार्ड संघटनेने केली.  तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सूचना केली. नवीन संरक्षक भिंत बांधण्यासाठी घाटीने ३ वर्षांपुर्वी दिलेला प्रस्ताव रेंगाळला  आहे. हा प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच घाटीतील मेस्को आणि एमएसएफ या दोन सुरक्षा यंत्रणा असून  सुरक्षा यंत्रणेचे एक कोटी रूपयांचे बिल थकले आहे, हा प्रश्नही पालक मंत्र्यांपुढे मांडण्यात आला. 

शुक्रवारी होणाऱ्या डीपीसीच्या बैठकीत सुरक्षेसाठी घाटीला निधी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद