शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रॉयल्टीचा भरणा नाही

By admin | Updated: May 29, 2015 01:04 IST

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही. गाळ आणि माती नेणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांपेक्षा वीटभट्टीचालकांचीच संख्या अधिक आहे. मनपाच्या मालकीच्या असलेल्या हर्सूल तलावातून शहरातील अकरा वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. यंदा हा तलाव डिसेंबरअखेरीसच कोरडा पडला आहे. त्याचा फायदा तलावालगतच्या वीटभट्टीचालकांकडून घेतला जात आहे. हे वीटभट्टीचालक जेसीबी लावून दररोज शेकडो ट्रक गाळ आणि माती उकरून नेत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हा गाळ नेला जात आहे. पण त्यासाठी या लोकांनी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच पालिकेकडे रॉयल्टीही भरली जात नाही. शेतकरी, भट्टीचालकांमध्ये संघर्षतलाव कोरडा पडल्यानंतर अनेक शेतकरी त्यात टरबूजाची लागवड करतात. यंदाही शेतकऱ्यांनी तलावाच्या समोरच्या भागात अशी लागवड केलेली आहे. गाळ आणि माती काढताना टरबूजाचे नुकसान होते. त्यामुळे या कारणावरून वीट्टभट्टीचालक आणि शेतकरी यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. वीट्टभट्ट्यांसाठी गाळ आणि मातीची मोठ्या प्रमाणावर गरज असते.तलाव कोरडा पडल्याचा फायदा घेत अनेक भट्टीचालक वर्षभराचा साठा करून ठेवत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने ट्रक, ट्रॅक्टर भाड्याने लावले आहेत.