शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टीचा भरणा नाही

By admin | Updated: May 29, 2015 01:04 IST

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही. गाळ आणि माती नेणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांपेक्षा वीटभट्टीचालकांचीच संख्या अधिक आहे. मनपाच्या मालकीच्या असलेल्या हर्सूल तलावातून शहरातील अकरा वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. यंदा हा तलाव डिसेंबरअखेरीसच कोरडा पडला आहे. त्याचा फायदा तलावालगतच्या वीटभट्टीचालकांकडून घेतला जात आहे. हे वीटभट्टीचालक जेसीबी लावून दररोज शेकडो ट्रक गाळ आणि माती उकरून नेत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हा गाळ नेला जात आहे. पण त्यासाठी या लोकांनी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच पालिकेकडे रॉयल्टीही भरली जात नाही. शेतकरी, भट्टीचालकांमध्ये संघर्षतलाव कोरडा पडल्यानंतर अनेक शेतकरी त्यात टरबूजाची लागवड करतात. यंदाही शेतकऱ्यांनी तलावाच्या समोरच्या भागात अशी लागवड केलेली आहे. गाळ आणि माती काढताना टरबूजाचे नुकसान होते. त्यामुळे या कारणावरून वीट्टभट्टीचालक आणि शेतकरी यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. वीट्टभट्ट्यांसाठी गाळ आणि मातीची मोठ्या प्रमाणावर गरज असते.तलाव कोरडा पडल्याचा फायदा घेत अनेक भट्टीचालक वर्षभराचा साठा करून ठेवत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने ट्रक, ट्रॅक्टर भाड्याने लावले आहेत.