शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला चक्रधर स्वामींच्या विचारांची गरज

By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST

हिंगोली : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेला सत्य, अहिंसेचा विचार समाजाला पुढे नेणारा असून त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे,

हिंगोली : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेला सत्य, अहिंसेचा विचार समाजाला पुढे नेणारा असून त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य महंत चिरडेबाबा निफाडकर यांनी केले.हिंगोली येथील सुखदा मंगल कार्यालयात जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवशीय भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिनोत्सव सोहळ्यात रविवारी महंत चिरडेबाबा यांचे प्रवचन झाले. अध्यक्षस्थानी महंत खेडकरबाबा वसमतकर होते. याप्रसंगी महंत पंडित बाबा अमृते, पैठणकर बाबा रोडगेकर, श्रीधरबाबा वाघोदेकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. गजानन घुगे, जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिक्षण सभापती रंगराव कदम, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष जगजित खुराणा, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, डॉ. साहेबराव देशमुख, मनिष आखरे, माधव कोरडे, डॉ. जयदीप देशमुख, गोविंद पडोळे, साहेबराव पडोळे, बबनराज कपाटे, महंत बाबा वाघोदेकर, माधेराज उदरभरे, गोविंदराव बाबा अमृते, मुंजाजीराव इंगोले, दत्तराव इंगोले, बाबूराव गुंडाळे, नवनित फटाले, आबासाहेब शिंदे, बाबाराव पडोळे, मोहनराव पडोळे, प्रताप पडोळे, वसंतराव पडोळे, संत राज बाबा विद्धंस, गोवर्धनकर बाबा, विजयराज नांदेडकर, श्रीधर कोठी, मयंकराज बाबा खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महंत चिरडेबाबा यांनी, श्री चक्रधर स्वामी यांच्या कार्याची महती सांगुन अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्ती बाबतचे त्यांचे विचार आत्मसात करावेत, असा उपदेश केला. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील महानुभाव पंथीय व अनुयायी महिला- पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा ‘सत्यपालाची सत्यवाणी’ हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. जयदीप देशमुख, मनोज आखरे, मनीष आखरे, माधव कोरडे, बालाजी गुंडाळे, सुरेश पडोळे हजर होते. सत्यपाल महाराज यांनी समाजातील अनिष्ट रुढी- परंपरांवर कीर्तनाच्या माध्यमातून टीका केली.