शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST

काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला़मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स लेन भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे होते़ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद पठाण, जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, रामनारायण काबरा, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, हरिहरराव भोसीकर, मोहम्मद खॉ पठाण, जीवन घोगरे पाटील, महिला आघाडी शहराध्यक्षा कृष्णा मंगनाळे, डॉ़ शीला कदम, फेरोज खान यांची उपस्थिती होती़ मुंडे म्हणाले, काँग्रेसकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्यावर विचारविनिमय होऊ शकत होता, परंतु अद्यापही तसा प्रस्ताव आला नाही़ त्यामुळे आता राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी केली आहे़ त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे़ भाजपचा दम, काँग्रेसचा खेळ सुरु आहे, हेही विसरता येणार नाही़ निवडणुकीत भाजपा ताकदीने उतरणार आहे़ काँग्रेसचीही अस्तित्वाची लढाई आहे़ सेनाही लढत आहे़ यामध्ये राष्ट्रवादी सर्वच पक्षांना सरस ठरण्यासाठी सक्षम असल्याचेही मुंडे म्हणाले़ तर प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, देशात कमळ, राज्यात कमळ, नांदेडात कमळ असे होर्डिंग्ज शहरात लावण्यात आले आहेत़ वास्तविक भाजपाने देशात चिखल केला आहे़ आता नांदेडातही चिखल करायचा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.