शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: August 12, 2015 00:58 IST

तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़

तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ प्रशासनाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तुळजापूर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, माजी आ़ नरेंद्र बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथे मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला़ पावसाने ओढ दिल्याने तालुका व परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असून, चाऱ्याचे भाव ३० हजारावर गेले आहेत़ चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्कलनिहाय चारा छावण्या उभा कराव्यात, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, रबी हंगामासाठी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, प्रत्येक गावात रोहयोची कामे सुरू करावीत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जलसंधारणासाठी नाला सरळीकरण, रूंदीकरणाची कामे प्रत्येक गावात सुरू करावीत, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पाण्यासाठी टँकर सुरू करण्यासह तात्पुरत्या नळयोजनांची कामे करावीत, तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, आदी विविध मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत़ या मोर्चात प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, युवक तालुकाध्यक्ष आदित्य बोरगावकर, शहराध्यक्ष राजामामा भोसले, सज्जन साळुंके, दीपक आलुरे,वसंत वडगावकर, विजय सरडे, विनोद गंगणे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, महेश चोपदार, संदीप गंगणे, राहूल साठे, आप्पा पवार, शरद जगदाळे, मनोज माडजे, आबा कापसे, अजय मिसाळ, चित्ररंजन सरडे, दीपक आलुरे, उत्तमराव लोमटे, दिनकर पाटील, निवृत्ती माडजे, बलभिम लोंढे, नवनाथ पाटील, चांदपाशा नदाफ, शफीभाई, महेश कदम, नारायण नन्नवरे, राजकुमार गोरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़