शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

तुळजापुरात राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: August 12, 2015 00:58 IST

तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़

तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ प्रशासनाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तुळजापूर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, माजी आ़ नरेंद्र बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथे मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला़ पावसाने ओढ दिल्याने तालुका व परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असून, चाऱ्याचे भाव ३० हजारावर गेले आहेत़ चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्कलनिहाय चारा छावण्या उभा कराव्यात, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, रबी हंगामासाठी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, प्रत्येक गावात रोहयोची कामे सुरू करावीत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जलसंधारणासाठी नाला सरळीकरण, रूंदीकरणाची कामे प्रत्येक गावात सुरू करावीत, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पाण्यासाठी टँकर सुरू करण्यासह तात्पुरत्या नळयोजनांची कामे करावीत, तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, आदी विविध मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत़ या मोर्चात प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, युवक तालुकाध्यक्ष आदित्य बोरगावकर, शहराध्यक्ष राजामामा भोसले, सज्जन साळुंके, दीपक आलुरे,वसंत वडगावकर, विजय सरडे, विनोद गंगणे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, महेश चोपदार, संदीप गंगणे, राहूल साठे, आप्पा पवार, शरद जगदाळे, मनोज माडजे, आबा कापसे, अजय मिसाळ, चित्ररंजन सरडे, दीपक आलुरे, उत्तमराव लोमटे, दिनकर पाटील, निवृत्ती माडजे, बलभिम लोंढे, नवनाथ पाटील, चांदपाशा नदाफ, शफीभाई, महेश कदम, नारायण नन्नवरे, राजकुमार गोरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़