शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या अंगानेच नवरदेवाने ठोकली धूम

By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST

गेवराई : आजवर लग्नमंडपातून धूम ठोकल्याचे ऐकिवात आहे. वधुकडील मंडळी लग्नासाठी नवरदेवाला आणायला गेली असता हळदीच्या अंगानेच नवरदेवाने धूम ठोकल्याची घटना तालुक्यात रविवारी घडली.

गेवराई : आजवर लग्नमंडपातून धूम ठोकल्याचे ऐकिवात आहे. वधुकडील मंडळी लग्नासाठी नवरदेवाला आणायला गेली असता हळदीच्या अंगानेच नवरदेवाने धूम ठोकल्याची घटना तालुक्यात रविवारी घडली.तालुक्यातील कुंभारवाडी येथील दत्तात्रय भोजगुडे यांचा मुलगा बाळू याचा विवाह शिरूर कासार तालुक्यातील नारायणवाडी येथील मुलीशी ठरला होता. वधुकडील मंडळी नवरदेवास लग्नाला आणण्यासाठी रविवारी रात्री कुंभारवाडीला गेली असता त्यांना नवरदेव बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे वधूपक्षाकडील नातेवाईकांचा गोंधळ उडाला. आणायल्या गेलेल्या मंडळींनी गेवराई तालुक्यात इतरत्र नवरदेवाचा शोध घेतला, परंतु तो काही सापडला नाही.नवरदेव न सापडल्याने त्यांचा भाऊ प्रकाश भोजगुडे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात रविवारी याबाबत फिर्याद दिली आहे. नवरदेव नेमक्या कोणत्या कारणामुळे निघून गेला? याचे कारण समजलेले नाही.गेवराई पोलिसांनी सांगितले की, नवरदेव शिर्डीला असून तो परत गेवराईकडे येत आहे. आल्यानंतर नियोजित विवाह होणार असल्याचे नातेवाईक म्हणाले. (वार्ताहर)