शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

शहराजवळ असलेल्या गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहराजवळील गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच विविध विकासकामे रखडलेली असून, निधी उपलब्ध करून द्यावा. औरंगाबाद महानगरपालिका ...

औरंगाबाद : शहराजवळील गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच विविध विकासकामे रखडलेली असून, निधी उपलब्ध करून द्यावा. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. हरिभाऊ बागडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली.

महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची योजना राबविताना ज्या भागात अजून पाणीपुरवठा झाला नाही. तेथून सुरुवात करावी.

लगतच्या गावांना महानगरपालिकेकडून पाणी द्यावे. शहराच्या

सांडपाण्यामुळे तेथील पाणी दूषित झाले आहे.

स्मार्ट सिटीची डेव्हलपमेंटची कामे थांबली आहेत, महानगरपालिकेने आजपर्यंत स्वतःचा हिस्सा दिला नाही.

डी.पी. प्लॅनप्रमाणे डीपी. रोडच्या जागेवर महानगरपालिकेने बोर्ड लावले असते तर तिथे २०/३० प्लॉट पडले नसते, आता तरी ते करावे. शहर विकासासाठी ३ टोलनाके आहेत, तेथे टोल वसुली होते तो निधी दर वर्षी किती जमा होतो, सिडको महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या प्राधिकरणात असलेल्या गावातील एन.ए. ४४ च्या

लेआऊटला मान्यता देते त्याचे सिडको बेटरमेंट चार्जेस घेते; पण तेथे विकास करीत नाही.

सिडकोचे हस्तांतरण महानगरपालिकेला झाले; पण घरे बांधताना आजही सिडकोची परवानगी घ्यावी लागते. त्यात विसंगती आहे ती कधी दूर होईल. महानगरपालिकेचा नियोजन आराखडा मंजूर नाही,

या मुद्यावर त्यांनी निवेदनात प्रकाश टाकला.