शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नागरी समस्या सोडविण्यास पालिका प्रशासन असमर्थ

By admin | Updated: May 22, 2014 00:15 IST

जालना : जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्या व मुलभूत सुविधा देण्याबाबत आढावा बैठकीत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला आहे.

जालना : जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्या व मुलभूत सुविधा देण्याबाबत आढावा बैठकीत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला आहे. नगरपालिकेच्या प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर नागरी समस्या सोडविण्याबाबत चार आढावा बैठका घेतल्या. तसेच मुख्याधिकार्‍यांना समक्ष चर्चा करून सूचना दिल्या. तरीही समस्या सोडविण्याकडे मुख्याधिकार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील अनेक प्रभागात नियमित व वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. दहा ते पंधरा दिवसआड पाणी दिल्या जाते. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अंतर्गत पाईपलाईन व गळतीमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहराचा वीजपुरवठा चालू करण्यासाठी पालिकेने १ कोटी ८० लाखांचे बील भरून सहा महिने झाले तरीही शहरात पथदिवे चालू केलेले नाहीत. संपूर्ण शहर अंधारात आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मस्तगड येथील पंपहाऊस व फिल्टरबेडमधील काही विद्युतपंप बंद आहेत. न.प.मालकीच्या खुल्या जागांवर अनधिकृत ताबा व अतिक्रमण वाढले आहे, अशा अनेक समस्यांबाबत वारंवार सूचना करूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याची खत त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)