शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

‘टिना’च्या कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी आंदोलन

By admin | Updated: April 7, 2016 00:26 IST

लातूर : एमआयडीसीतील एडीएम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज तथा टिना येथील ३३० कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी कामबंद आंदोलन मंगळवारी सुरू केले़ मागील

लातूर : एमआयडीसीतील एडीएम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज तथा टिना येथील ३३० कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी कामबंद आंदोलन मंगळवारी सुरू केले़ मागील १२ वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांना केवळ अल्प वेतनावर काम राबविले जात आहे़ स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबासह वैद्यकीय सेवा मिळावी़ किमान २० हजार रूपये वेतन द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे केली आहे़ मंगळवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद करून कंपनीसमोर ठिय्या आंदोलन केले़ तसेच पगारवाढ झालीच पहिजे, अशा घोषणा दिल्या़ कंपनीत बड्या अधिकाऱ्यांना तीन लाख वेतन आहे़ मात्र, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना महिनाभर त्याचे कुटुंब पोटभर खाईल एवढेही वेतन दिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ यावेळी शिवाजी वलसे, आनंद नखाते, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, नंदकिशोर कदम, बालाजी हंचाटे, अच्युत पवार, गणेश क्षीरसागर, किरण गोमारे, गणेश जाधव, विजय चौगुले, राजेंद्र वाघमारे आदींची उपस्थिती होती़