शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

‘मोदी सरकार आयी है... महंगाई लायी है’

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

औरंगाबाद : रेल्वे दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचा धिक्कार असो’अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी औरंगाबाद रेल्वेस्थानक दणाणून सोडले.

औरंगाबाद : ‘मोदी सरकार आयी है.... महंगाई लायी है, मोदी सरकार हायऽऽ हाय.... रेल्वे दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचा धिक्कार असो’अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी औरंगाबाद रेल्वेस्थानक दणाणून सोडले. मोदी सरकारने अलीकडेच केलेल्या रेल्वे दरवाढीचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे फडकावत एक तास रेल्वेस्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत करून आता जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदी यांचा यावेळी कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतला. दुपारी १२.४० वा. नगरसोल- नरसापूर ही रेल्वेगाडी स्थानकावर आली असता ती सुमारे एक तास अडविण्यात आली. यावेळी घोषणांचा जोरदार पाऊस सुरू झाला. रेल्वे दरवाढीचा निषेध करणारी व दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करणारी निवेदने काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा व यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावे पाठविण्यात आली. मनपा विरोधी पक्षानेता रावसाहेब गायकवाड, नगरसेवक बाळूलाल गुर्जर, शहर काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जाधव, नितीन पाटील, जगन्नाथ काळे, अविनाश कुलकर्णी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, उपाध्यक्ष सुभाष ठोकळ, जि. प. गटनेते विनोद तांबे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा खोसरे, बबन डिडोरे पाटील, योगेश मसलगे पाटील, अनिल मुळे, जमील अहमद खान, इकबालसिंग गिल, महेंद्र रमंडवाल, सरोज मसलगे पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.