शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

मनसेचा हिंगोलीत मोर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST

हिंगोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीसह उपाययोजनांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

हिंगोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीसह उपाययोजनांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उगवलेले पीक मागच्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पिवळे पडत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकरी तीस हजारांची मदत द्यावी, दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी , गुरांसाठी चारा छावण्या, डेपो उघडावेत, शेतमजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावीत, टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांचे कर्ज, वीजबिल पूर्ण माफ करावे आदी मागण्याही करण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, संदेश देशमुख, ओम कोटकर, जांबुवंत पाटील, विनोद बांगर, कय्युमखॉं पठाण, आनंद सारडा, कल्याण देशमुख, संतोष बांगर, विशाल गोटरे, राजू नागरे, विकास शिंदे, रवी पाटील, शिवाजी सांगळे, रामदास जिनेवाड, कडूजी जाधव, प्रमोद पोहकर, बद्री कोटकर, प्रकाश पाटील, देवीदास कुंदर्गे, संतोष खंदारे, गजानन भालेराव, प्रवीण टाले, राजेश बांगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)