शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

एमआयडीसीचा

By admin | Updated: December 16, 2015 00:15 IST

वाळूज महानगर : १३ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

वाळूज महानगर : ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी टाळे ठोकल्यानंतर वाळूज औद्योगिक परिसरासह १३ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने गोदावरी काठावर असलेल्या गावांचा वीजपुरवठा बंद केला होता. या गावातील वीजपुरवठा बंद झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. इशारा देऊनही वीजपुरवठा सुरू न झाल्यामुळे सोमवारी प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसीच्या ब्रह्मगव्हाण येथील पंप हाऊसला टाळे ठोकले होते. त्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरासह जालना, शेंद्रा, चिकलठाणा, बिडकीन तसेच बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, पंढरपूर इ. गावांतील पाणीपुरवठा खंडित झाला होता. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक उत्पादनावरही परिणाम झाला. पाण्याअभावी गैरसोय मंगळवारी दुपारपर्यंत पाणी न आल्यामुळे वाळूज परिसरातील अनेक कारखान्यांत उत्पादनांवर परिणाम झाल्याचे उद्योजक अशोक थोरात, राहुल मोगले, सुनील किर्दत यांनी सांगितले. याशिवाय नागरी वसाहतीमधील नागरिकांनाही दोन दिवस पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. या परिसरातील अनेक नागरिकांना जारचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागली.