शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

एमआयडीसीचा

By admin | Updated: December 16, 2015 00:15 IST

वाळूज महानगर : १३ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

वाळूज महानगर : ब्रह्मगव्हाण येथील पंपहाऊसला मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी टाळे ठोकल्यानंतर वाळूज औद्योगिक परिसरासह १३ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्योजकांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने गोदावरी काठावर असलेल्या गावांचा वीजपुरवठा बंद केला होता. या गावातील वीजपुरवठा बंद झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. इशारा देऊनही वीजपुरवठा सुरू न झाल्यामुळे सोमवारी प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसीच्या ब्रह्मगव्हाण येथील पंप हाऊसला टाळे ठोकले होते. त्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरासह जालना, शेंद्रा, चिकलठाणा, बिडकीन तसेच बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, पंढरपूर इ. गावांतील पाणीपुरवठा खंडित झाला होता. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे औद्योगिक उत्पादनावरही परिणाम झाला. पाण्याअभावी गैरसोय मंगळवारी दुपारपर्यंत पाणी न आल्यामुळे वाळूज परिसरातील अनेक कारखान्यांत उत्पादनांवर परिणाम झाल्याचे उद्योजक अशोक थोरात, राहुल मोगले, सुनील किर्दत यांनी सांगितले. याशिवाय नागरी वसाहतीमधील नागरिकांनाही दोन दिवस पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. या परिसरातील अनेक नागरिकांना जारचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागली.