शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

पारा चढला अन् विजेचा वापर वाढला

By admin | Updated: April 7, 2015 01:27 IST

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाचा पारा चढत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे.

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाचा पारा चढत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे विजेचा वापर वाढल्यामुळे दररोज ५० मेगावॅटने विजेची मागणी वाढली आहे.शहरात अडीच लाख वीज ग्राहक आहेत. त्यांना दररोज ३५० मेगावॅट वीज लागते. एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाचा पारा चढला आहे. त्यामुळे शहरातील वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे फॅन, कूलर, फ्रीजचा २४ तास वापर वाढला आहे. सध्या ४०० मेगावॅट वीज लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातील कृषिपंपाचा वापर कमी झाल्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करण्याची गरज कंपनीला भासणार नाही. त्यामुळे विजेची मागणी वाढल्याचा परिणाम सेवा आणि अर्थकारणावर होणार नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. लाईन खराब होण्याचे प्रमाण वाढले शहरातील अनेक भागातील वीजवाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. त्यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे त्या वाहिन्यांवर विजेचा दाब अधिक पडल्यामुळे विद्युत लाईन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.