शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

पारा चढला अन् विजेचा वापर वाढला

By admin | Updated: April 7, 2015 01:27 IST

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाचा पारा चढत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे.

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाचा पारा चढत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर होताना दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे विजेचा वापर वाढल्यामुळे दररोज ५० मेगावॅटने विजेची मागणी वाढली आहे.शहरात अडीच लाख वीज ग्राहक आहेत. त्यांना दररोज ३५० मेगावॅट वीज लागते. एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाचा पारा चढला आहे. त्यामुळे शहरातील वीजपुरवठ्याची मागणी वाढली आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे फॅन, कूलर, फ्रीजचा २४ तास वापर वाढला आहे. सध्या ४०० मेगावॅट वीज लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातील कृषिपंपाचा वापर कमी झाल्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करण्याची गरज कंपनीला भासणार नाही. त्यामुळे विजेची मागणी वाढल्याचा परिणाम सेवा आणि अर्थकारणावर होणार नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. लाईन खराब होण्याचे प्रमाण वाढले शहरातील अनेक भागातील वीजवाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. त्यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे त्या वाहिन्यांवर विजेचा दाब अधिक पडल्यामुळे विद्युत लाईन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.