शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मेळावा

By admin | Updated: May 20, 2017 23:41 IST

लातूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात ‘उमेद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात ‘उमेद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ २२ मे रोजी दुपारी ३ वाजता खा़सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हॉटेल मयुरा येथे हा कार्यक्रम होईल़ लातूर जिल्ह्यातील २५ आणि मराठवाड्यातील २०० विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे़ लातूर येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जिवनराव गोरे, बसवराज पाटील नागराळकर, बाबासाहेब पाटील, पप्पू कुलकर्णी, संजय बनसोडे, मुफ्ती फय्याज अली, विनोद रणसुभे, रेखाताई कदम, भाग्यश्री क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ विधवा महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षण, आरोग्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मकरंद सावे यांनी केले आहे़