शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाण्यासाठी महापौर दालनात महिलांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:09 IST

कर भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे शुक्रवारी बीड बायपासवरील विविध वसाहतींमधील महिलांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्यांच्या दालनात घेराव घातला.

औरंगाबाद : कर भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे शुक्रवारी बीड बायपासवरील विविध वसाहतींमधील महिलांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्यांच्या दालनात घेराव घातला. या नागरिकांनी महापौरांना सर्वसाधारण सभेला जाण्यापासून मज्जाव केला.

बीड बायपास आणि रेल्वेलाईनच्या मधला भाग असलेल्या मुस्तफाबादचा परिसर, संग्रामनगर पुलाच्या डावा भाग, सेनानगर, शिवकृपा कॉलनी, राजगुरूनगर, पीडब्ल्यू कॉलनी, अथर्व सोसायटी, एमआयटी कॉलेजसमोरील संपूर्ण भाग मनपा हद्दीत आहे. गेल्या १५ वर्षांपासून वस्ती आहे. बांधकाम परवाने घेऊन घरे बांधली आहेत. सगळे नागरिक मनपाचा कर भरतात. येत्या पंधरा दिवसांत या भागाला पाणी मिळाले नाही तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त महिला व नागरिकांनी यावेळी दिला.महापालिका पथक शिबीर लावून कर वसुली करते. मात्र नागरिकांना पाणी देत नाही. नळजोडणी करून परिसरातील कॉलनीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलांनी केली. कॉलन्यांमध्ये असलेले बोअरवेल डिसेंबर महिन्यातच तळ गाठतात, त्यामुळे नाईलाजास्तव दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे गंभीर आजाराचा धोका संभवत आहे.पाहणी करणारपरिसरातील विविध कॉलन्यांना लवकर पाणी कसे देता येईल या दृष्टिकोनातून महापौर नंदकुमार घोडेले हे पाणीपुरवठा तसेच तांत्रिक विभागाच्या शिष्टमंडळासह विवेकानंदनगर व इतर कॉलनीत नागरिकांना भेटून चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे आंदोलकांना सांगितले. यावेळी नगरसेविका शोभा बुरांडे, प्रशांत अवसरमल, मीना पिसोळे, शोभा सुंब, सुवर्ण निकम, अंजली निकम, गौरी निकम, वनिता घुगल आणि प्राची चव्हाण यांच्यासह बीड बायपास परिसरात राहणाऱ्या नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद