शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अनेक शाळांत खिचडी शिजेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:25 IST

मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही. दिवाळीच्या सुट्यांपूर्वी संपलेल्या तांदळाचा पुरवठाच न झाल्यामुळे अनेक शाळांमधील खिचडी बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घरी जावे लागत आहे.जिल्ह्यातील जि. प.च्या व अनुदानित १६०० शाळांमधील एक ते सातवीच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडीचे वाटप केले जाते.विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे, तसेच शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. असे असेल तरी मध्यान्ह भोजन योजना वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. सध्या जिल्ह्यातील अनेक शाळांमधील खिचडी गत आठवडाभरापासून बंद आहे. दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमधील तांदूळ व दाळ, मटकीचा साठा संपला. दिवाळीच्या सुट्या संपण्यापूर्वी यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वच शाळांमध्ये तांदूळ व अन्य साहित्य पुरविणे गरजेचे असताना, बहुतांश शाळांमध्ये तांदूळच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच्या तांदळाचा साठा आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात येत आहे.मात्र, साहित्य संपलेल्या जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी बंद आहे. जालना शहरातील काही शाळांचा यात समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही काहीसा परिणाम होत आहे.