शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
4
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
5
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
7
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
8
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
9
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
10
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
11
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
13
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
14
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
15
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
16
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
17
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
18
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
19
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
20
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

अनेक शाळांत खिचडी शिजेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:25 IST

मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही. दिवाळीच्या सुट्यांपूर्वी संपलेल्या तांदळाचा पुरवठाच न झाल्यामुळे अनेक शाळांमधील खिचडी बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घरी जावे लागत आहे.जिल्ह्यातील जि. प.च्या व अनुदानित १६०० शाळांमधील एक ते सातवीच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडीचे वाटप केले जाते.विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे, तसेच शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. असे असेल तरी मध्यान्ह भोजन योजना वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. सध्या जिल्ह्यातील अनेक शाळांमधील खिचडी गत आठवडाभरापासून बंद आहे. दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमधील तांदूळ व दाळ, मटकीचा साठा संपला. दिवाळीच्या सुट्या संपण्यापूर्वी यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वच शाळांमध्ये तांदूळ व अन्य साहित्य पुरविणे गरजेचे असताना, बहुतांश शाळांमध्ये तांदूळच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच्या तांदळाचा साठा आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात येत आहे.मात्र, साहित्य संपलेल्या जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी बंद आहे. जालना शहरातील काही शाळांचा यात समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही काहीसा परिणाम होत आहे.