शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

महाधरणे आंदोलनातून एमआयएम गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:07 AM

औरंगाबाद : देशभरात गोरक्षकांकडून होत असलेले हल्ले थांबावेत या उद्देशाने मुस्लिम आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा काढणाºया ‘महाराष्टÑ अवामी मुस्लिम कमिटी, औरंगाबादतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरात गोरक्षकांकडून होत असलेले हल्ले थांबावेत या उद्देशाने मुस्लिम आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा काढणाºया ‘महाराष्टÑ अवामी मुस्लिम कमिटी, औरंगाबादतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व उर्दू दैनिकांनी पान भरून या उपक्रमाचे कौतुक केले. त्यासोबतच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षावर अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. या महाधरणे आंदोलनात एमआयएमचे पदाधिकारी तर सोडा कार्यकर्तेही गायब होते, अशी टीका ‘औरंगाबाद टाइम्स’ या दैनिकाने केली आहे.औरंगाबाद टाइम्सने महाधरणे आंदोलनाची मुख्य बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध केली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढहून आलेले प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगढी यांच्या देशप्रेम आम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही...या विधानाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे मौलाना तौकीर रजा यांनी कार्यक्रमात नमूद केले होते की, मुसलमान खरोखरच मुसलमान बनला तर कोणीच त्यांच्यावर हल्ले करू शकणार नाही, या विधानालाही औरंगाबाद टाइम्सने ठळक प्रसिद्धी दिली आहे. मुस्लिमांच्या संयमाचा बांध फुटला तर या देशातील परिस्थिती आटोक्यात येणार नाही, असा इशाराही रजा यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात नमूद आहे.राष्टÑवादीचे प्रवक्ता तथा प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंके यांनाही व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. प्रत्येक आतंकवादी मुस्लिम का...या प्रश्नाचे उत्तर देताना साळुंके यांनी नमूद केले की, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना मारणारे मुस्लिम होते का...असा प्रश्न उपस्थित केला. या विधानालाही प्रसिद्धी मिळाली.