शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

वाहनधारकांचा ‘पीयूसी’ तपासणीला खो

By admin | Updated: December 16, 2015 23:30 IST

परभणी : शहरातील दुचाकी, तीन चाकी आॅटो व ट्रक, बसेससारख्या वाहनातून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनातून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाच्या तपासणीकडे वाहनधारक दुर्लक्ष करीत आहेत.

परभणी : शहरातील दुचाकी, तीन चाकी आॅटो व ट्रक, बसेससारख्या वाहनातून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनातून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाच्या तपासणीकडे वाहनधारक दुर्लक्ष करीत आहेत. कागदोपत्री पीयूसी प्रमाणपत्र जोडून आपली कामे करून घेण्याचा सपाटा सध्या वाहनधारकांनी लावला आहे. परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दोन अधिकृत पीयूसी केंद्रांची नोंद आहे़ प्रत्येक वाहनधारकाने दर सहा महिन्यांतून एकदा त्यांच्याकडील वाहनाची पीयूसी तपासणी करून घेणे बंधनकारक आहे़. असे असले तरी शहरातील वाहनधारक पीयूसीची तपासणी करीत नाहीत़ यात जुने आॅटो, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर व जड वाहने, बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. काही वाहनधारक आपल्या वाहनात रॉकेलचा वापर करतात़ त्यामुळे या प्रदूषणात वाढ होते़ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनधारकांनी दर सहा महिन्यातून एकदा ही तपासणी करणे आवश्यक असते़ असे न केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जातो़ बहुतांश वाहनांमधून घातक काळा धूर बाहेर पडतो़ या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते़ एसटी बसेसमधून उत्सर्जीत होणाऱ्या हधुरामुळेही आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो़ परंतु, परभणी जिल्ह्यात वाहनचालक पीयूसी तपासणीकडे कानाडोळा करीत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले़