शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराज सांगतील तेच आमचे धोरण; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीतील सूर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:55 IST

संत जनार्दन स्वामी आश्रमात सोमवारी जय बाबाजी भक्त परिवाराची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली.  

खुलताबाद (औरंगाबाद ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात सोमवारी जय बाबाजी भक्त परिवाराची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली.  महामंडलेश्वर प.पू. शांतीगिरी महाराज सांगतील तेच आमचे धोरण राहील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘राजकारणाचे शुद्धीकरण’ ही मोहीम शांतीगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविली जात आहे. या जनजागृती चळवळीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. 

औरंगाबाद, जळगाव, नाशिक, शिर्डी, अहमदनगर, धुळे, दिंडोरी, जालना या लोकसभा मतदारसंघांत कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे, याबाबत शांतीगिरी महाराज सांगतील तेच तत्त्व आणि तेच धोरण जय बाबाजी भक्त परिवाराचे राहणार आहे. दरम्यान, शांतीगिरी महाराजांनी स्वत: लोकसभा निवडणूक लढवावी, असे साकडेही यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना घातले. या बैठकीनंतर घृष्णेश्वर महादेवाला अभिषेक  करण्यात आला. या बैठकीमुळे महाराजांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक