शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

औरंगाबाद बाजारपेठेत कांद्याच्या भावात थोडी वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:12 IST

भाजीपाला : कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली

औरंगाबादेत आठवड्याच्या शेवटी कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली, तसेच अन्य फळभाज्यांचे भावही वधारले; मात्र आवक अधिक असल्याने पालेभाज्या मातीमोल भावातच विकल्या जात आहेत. 

अडत बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र कांद्याच्या मुबलकतेने भाव गडगडले आहेत. २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत होता; मात्र कांदा-बटाटे उत्पादक शेतकºयांसाठी केंद्र सरकार लवकरच विशेष पॅकेज देण्याची तयारी करीत असल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने रविवारी कांद्याचे भाव वधारले.

५०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विकला गेला, तसेच ९०० ते १००० रुपयांनी विक्री होणाºया हिरव्या मिरचीने १२०० ते २ हजार रुपयांपर्यंत मजल मारली. वांगे, पत्ताकोबी, भेंडीचे भावही वाढले. पालेभाज्या मात्र मातीमोल भावाने विक्री होत आहेत. मेथी दीडशे ते अडीचशे रुपये शेकडा विकली गेली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी