शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

औरंगाबाद बाजारपेठेत कांद्याच्या भावात थोडी वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:12 IST

भाजीपाला : कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली

औरंगाबादेत आठवड्याच्या शेवटी कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली, तसेच अन्य फळभाज्यांचे भावही वधारले; मात्र आवक अधिक असल्याने पालेभाज्या मातीमोल भावातच विकल्या जात आहेत. 

अडत बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र कांद्याच्या मुबलकतेने भाव गडगडले आहेत. २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत होता; मात्र कांदा-बटाटे उत्पादक शेतकºयांसाठी केंद्र सरकार लवकरच विशेष पॅकेज देण्याची तयारी करीत असल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने रविवारी कांद्याचे भाव वधारले.

५०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विकला गेला, तसेच ९०० ते १००० रुपयांनी विक्री होणाºया हिरव्या मिरचीने १२०० ते २ हजार रुपयांपर्यंत मजल मारली. वांगे, पत्ताकोबी, भेंडीचे भावही वाढले. पालेभाज्या मात्र मातीमोल भावाने विक्री होत आहेत. मेथी दीडशे ते अडीचशे रुपये शेकडा विकली गेली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी