शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

औरंगाबाद बाजारपेठेत कांद्याच्या भावात थोडी वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:12 IST

भाजीपाला : कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली

औरंगाबादेत आठवड्याच्या शेवटी कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली, तसेच अन्य फळभाज्यांचे भावही वधारले; मात्र आवक अधिक असल्याने पालेभाज्या मातीमोल भावातच विकल्या जात आहेत. 

अडत बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र कांद्याच्या मुबलकतेने भाव गडगडले आहेत. २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत होता; मात्र कांदा-बटाटे उत्पादक शेतकºयांसाठी केंद्र सरकार लवकरच विशेष पॅकेज देण्याची तयारी करीत असल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने रविवारी कांद्याचे भाव वधारले.

५०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विकला गेला, तसेच ९०० ते १००० रुपयांनी विक्री होणाºया हिरव्या मिरचीने १२०० ते २ हजार रुपयांपर्यंत मजल मारली. वांगे, पत्ताकोबी, भेंडीचे भावही वाढले. पालेभाज्या मात्र मातीमोल भावाने विक्री होत आहेत. मेथी दीडशे ते अडीचशे रुपये शेकडा विकली गेली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी