शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

साक्षर भारत’च्या प्रेरकांचे मानधन रखडले

By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST

कौठा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या साक्षर भारत योजनेअंतर्गत अतिशय उत्साहात सुरू

कौठा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या साक्षर भारत योजनेअंतर्गत अतिशय उत्साहात सुरू झालेल्या यातील प्रेरकांना मानधन मिळत नसल्यामुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे.२०१० च्या जनगणनेनुसार ज्या जिल्ह्यामध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा ३६५ जिल्ह्यात व राज्यातील जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर, गडचिरोली, गोंदीया व नंदुरबार या दहा जिल्ह्यांत ही साक्षर भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी समावेशीत जिल्हा व तालुक्यातील गावात प्रेरक नेमणुकीसंदर्भात शिक्षण संचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्णयान्वये प्रेरक, प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या अध्यादेशात स्पष्ट केले आहे की, नियुक्त प्रेरक, प्रेरकांचे मानधन प्रत्येक महिन्याला बँकेमार्फत देणे बंधनकारक आहे. असे असले तरी २ जानेवारी २०१२ रोजी नियुक्त झालेल्या प्रेरकांना आतापर्यंत फक्त सुरूवातीच्या तीन महिन्यांचेच मानधन मिळालेले आहे. मागील दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच मिळालेले नाही. या साक्षर भारत योजनेअंतर्गत समावेशित जिल्हा व तालुक्यातील निरक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडल्या जात आहेत. यासाठी राज्यात अनेक प्रेरक- प्रेरिका नियुक्त करण्यात आल्या आहेत; परंतु मानधनाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे प्रेरक -पे्ररिका यांच्यामध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत शिक्षण विभाग वसमत येथील साक्षर भारत योजनेतील महिला साधन व्यक्ती गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रेरकांच्या मानधनाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून मानधनाची मागणी वरिष्ठ स्तरावर केल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)