शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

३४ हजार निरक्षर होणार साक्षर

By admin | Updated: March 27, 2016 23:51 IST

हिंगोली : निरक्षरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०१२ पासून साक्षर भारत मिशन जिल्ह्यात राबविले जात असून तेव्हा निरक्षरांची संख्या १ लाख ११ हजार होती.

हिंगोली : निरक्षरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०१२ पासून साक्षर भारत मिशन जिल्ह्यात राबविले जात असून तेव्हा निरक्षरांची संख्या १ लाख ११ हजार होती. आतापर्यंत निरक्षरांच्या ११ परीक्षा घेण्यात आल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण टप्याटप्याने वाढत असून सध्या जिल्ह्यात ३४ हजारांच्या जवळपास निरक्षर शिल्लक आहेत. त्यांना डिसेंबर २०१७ पर्यंत साक्षर करण्याचे उदिष्ट असून आॅगस्ट २०१६ मध्ये नवसाक्षर मूलभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेमार्फत (नोयडा) साक्षर भारत मिशनतंर्गत जिल्ह्यातील ५६५ ग्राम लोक शिक्षण समिती असलेल्या गावातील जि. प. प्राथमिक शाळेत २१६९३ नवसाक्षरांची २० मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ३० हजार नवसाक्षरांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ७९१ पुरूष तर ११ हजार ३०१ महिला एकूण २१ हजार ६९३ जणांनी परीक्षा दिली. सदर परीक्षा २० मार्च रोजी संबंधित जि. प. च्या प्राथमिक शाळांतून घेण्यात आली. ‘निरंतर’चे शिक्षणाधिकारी डी. आर. गुप्ता यांच्या पथकाने पंधरा परीक्षा केंद्रांना तसेच संबधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ३०७ च्या जवळपास निरक्षर आहेत. त्यांना डिसेंबर २०१७ पर्यंत साक्षर करण्याचे उदिष्ट असून आॅगस्ट महिन्यात नवसाक्षर मूलभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. साक्षरतेसाठी जिल्ह्यात एकूण ११३० प्रेरकांमार्फत निरक्षरांना शिकविल्या जात आहे. (प्रतिनिधी)