शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार निरक्षर होणार साक्षर

By admin | Updated: March 27, 2016 23:51 IST

हिंगोली : निरक्षरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०१२ पासून साक्षर भारत मिशन जिल्ह्यात राबविले जात असून तेव्हा निरक्षरांची संख्या १ लाख ११ हजार होती.

हिंगोली : निरक्षरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २०१२ पासून साक्षर भारत मिशन जिल्ह्यात राबविले जात असून तेव्हा निरक्षरांची संख्या १ लाख ११ हजार होती. आतापर्यंत निरक्षरांच्या ११ परीक्षा घेण्यात आल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण टप्याटप्याने वाढत असून सध्या जिल्ह्यात ३४ हजारांच्या जवळपास निरक्षर शिल्लक आहेत. त्यांना डिसेंबर २०१७ पर्यंत साक्षर करण्याचे उदिष्ट असून आॅगस्ट २०१६ मध्ये नवसाक्षर मूलभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेमार्फत (नोयडा) साक्षर भारत मिशनतंर्गत जिल्ह्यातील ५६५ ग्राम लोक शिक्षण समिती असलेल्या गावातील जि. प. प्राथमिक शाळेत २१६९३ नवसाक्षरांची २० मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ३० हजार नवसाक्षरांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ७९१ पुरूष तर ११ हजार ३०१ महिला एकूण २१ हजार ६९३ जणांनी परीक्षा दिली. सदर परीक्षा २० मार्च रोजी संबंधित जि. प. च्या प्राथमिक शाळांतून घेण्यात आली. ‘निरंतर’चे शिक्षणाधिकारी डी. आर. गुप्ता यांच्या पथकाने पंधरा परीक्षा केंद्रांना तसेच संबधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. सध्या जिल्ह्यात ३४ हजार ३०७ च्या जवळपास निरक्षर आहेत. त्यांना डिसेंबर २०१७ पर्यंत साक्षर करण्याचे उदिष्ट असून आॅगस्ट महिन्यात नवसाक्षर मूलभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. साक्षरतेसाठी जिल्ह्यात एकूण ११३० प्रेरकांमार्फत निरक्षरांना शिकविल्या जात आहे. (प्रतिनिधी)