शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

इसापूरचे पाणी पैनगंगेला सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:31 IST

हिमायतनगर : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडून हिमायतनगर तालुक्यातील १८ गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल,

हिमायतनगर : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडून हिमायतनगर तालुक्यातील १८ गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असे तालुका काँग्रेस अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी सांगितले़तालुक्यातील कामारी, दिघी, विरसनी, घारापूर, टेंभुर्णी, पळसपूर, डोल्हारी, शिरपल्ली, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, हिमातयगनर, मंगरूळ, खैरका आदी गावांत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली़ इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडल्यास विहीर, बोअरला बऱ्यापैकी पाणी येईल़ जनावरे, जंगली प्राणी यांचीही समस्या सुटेल, असे देवसरकर यांनी सांगितले़ माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पाटील, जि़प़सदस्य सुभाष राठोड, मार्केट कमिटी सभापती दत्तराम करंजीकर, नगराध्यक्ष अब्दुल अखिल, अनिल पाटील, रफीकसेठ, शेख रहीम, अन्वरखाँ पठाण, जोगेंद्र नरवाडे, अशोक शिरफुले, राऊत, राजू पाटील, गणेश अडबलवार, मधु राठोड, अशोक राठोड, दगडू काईतवाड, विश्वासराव वानखेडे, पंडित रावते, प्रल्हाद टेंभुर्णीकर, वामनराव वानखेडे, डॉ़प्रकाश वानखेडे, बळीराम देवकत्ते, गणेशराव शिंदे, भगवानराव खंदारे, माधवराव पाटील आदींच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार आहे़ (वार्ताहर)